पंचगंगा नदीत अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी विनाप्रक्रिया मिसळत असल्याचे संयुक्त पहाणीत सिद्ध !
केवळ हिंदूंच्या गणेशोत्सवासारख्या उत्सवात प्रदूषणाचे कारण पुढे करून श्री गणेशमूर्ती विसर्जनास बंदी करणारे महापालिका प्रशासनाचे या गंभीर प्रदूषणाकडे दुर्लक्ष का ?