Brihanmumbai Municipal Corporation : विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
‘पीओपी’मुळे प्रदूषण होत नसेल, तर त्याची व्हिल्हेवाट लावण्याचा एवढा आटापिटा का ? आणि कृत्रिम हौदाची योजना तरी कशासाठी ? प्रदूषण होतच नसेल, नैसर्गिक जलस्रोतांतही श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करू देण्यास काय अडचण आहे ?