संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !

संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !

२४ जून या दिवशी पारपत्र सेवा दिवस झाला. त्या निमित्ताने एका चर्चेच्या वेळी परराष्ट्र मंत्रालयाने पारपत्र हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा नसल्याचे सांगितले आणि एकच गोंधळ उडाला.

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !

पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !

पुणे शहरात विशेष पथकांद्वारे जानेवारीपासून राबवलेल्या शोधमोहिमेमध्ये काही बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले आहे. त्यांपैकी ६८ जणांना बांगलादेशात धाडण्यात आले.

वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !

वर्ष २०२४ पासून महाराष्ट्रातील ३ सहस्र ५४१ बांगलादेशी घुसखोरांची बांगलादेशात हकालपट्टी !

आतंकवादविरोधी पथकाने बांगलादेशी घुसखोरांच्या नावांची सूची सरकारकडे पाठवली आहे. या आधारे सरकारच्या विविध खात्यांतील योजनांचा लाभ बांगलादेशी घुसखोर घेत आहेत का ?, याचा शोध चालू आहे.

मैसुरू (कर्नाटक) : हावडा एक्सप्रेसमधून उतरले ४० बांगलादेशी घुसखोर !

मैसुरू (कर्नाटक) : हावडा एक्सप्रेसमधून उतरले ४० बांगलादेशी घुसखोर !

बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यापासून तेथील बांगलादेशी घुसखोर अन्य राज्यांमध्ये जात आहेत का, याचे आता अन्वेषण झाले पाहिजे. या घुसखोरांना बंगालमधूनच बांगलादेशात पाठवण्याची व्यवस्था झाली पाहिजे !

Bangladesh Border Tension : मालदा (बंगाल) येथून घुसखोरांना परत पाठवतांना सीमेपलीकडील बांगलादेशींकडून विरोध !

Bangladesh Border Tension : मालदा (बंगाल) येथून घुसखोरांना परत पाठवतांना सीमेपलीकडील बांगलादेशींकडून विरोध !

अशा घटना घडणारच आहेत. त्यामुळे अशांना वठणीवर आणण्यासाठी भारताने कठोर होणे आवश्यक असणार आहे !

Bangladeshi Infiltrators Arrest : गौहत्ती (आसाम) येथून १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

Bangladeshi Infiltrators Arrest : गौहत्ती (आसाम) येथून १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांकडे कागदपत्रे, निवारा आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करून देणारे दलाल अन् मध्यस्थी यांचे जाळे शोधण्याचा आसाम पोलिसांचा सध्या प्राधान्याने प्रयत्न आहे.

श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !

श्री राजमातंगी महायज्ञ आणि भारताच्या सुरक्षेसंबंधी अभूतपूर्व निर्णय यांचा परस्परसंबंध !

महायज्ञ आणि भारतहिताच्या घडलेल्या घडामोडी यांना जाणूनबुजून जोडण्याचा हा प्रयत्न नाही; पण अगदी एप्रिल २०२६ पर्यंत अवघड वाटणार्‍या घटना मेच्या उत्तरार्धात अनपेक्षितपणे विनासायास घडतात, तेव्हा त्याला ‘दैवी शक्तीची प्रचीती’ का म्हणू नये ?

बांगलादेशी स्थलांतरितांमुळे भारताच्या पूर्व आणि ईशान्य प्रदेशातील लोकसंख्याशास्त्रीय पालटांचा परिणाम

बांगलादेशी स्थलांतरितांमुळे भारताच्या पूर्व आणि ईशान्य प्रदेशातील लोकसंख्याशास्त्रीय पालटांचा परिणाम

भारताच्या सीमावर्ती प्रदेशात स्थायिक होणार्‍या स्थलांतरितांमध्ये लोकसंख्याशास्त्रीय दबावांचा एक नवीन परिणाम गेल्या काही वर्षांत अधिकाधिक ठळकपणे दिसून येत आहे. आश्‍चर्याचे म्हणजे दैनंदिन जीवनशैलीमध्ये महत्त्वपूर्ण पालट दर्शवत आणि नागरी समाजाच्या मुळावरच परिणाम करत असूनही यांकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले आहे.

(म्हणे) ‘बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी तडजोड करणार नाही !’ – Jamaat-e-Islami

(म्हणे) ‘बांगलादेशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी तडजोड करणार नाही !’ – Jamaat-e-Islami

गेली ७ दशके बांगलादेशी घुसखोरांना भारतात घुसवतांना भारताच्या सार्वभौमत्वाची पायमल्ली केली गेली, त्याचे काय ? जमात-ए-इस्लामीसारख्या संघटना काहीही म्हणोत भारत सर्व बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशात हाकलणारच आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !

बांगलादेशी घुसखोरांवर कोणतीच कारवाई न करणे प्रशासनाला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि संबंधित लोकांना कठोर शासन करा !

‘एकीकडे महाराष्ट्र सरकार मुंबईला ‘आर्थिक आणि तंत्रज्ञान यांचे केंद्र’ (हब) करण्यासाठी प्रयत्नरत आहे. दुसरीकडे मात्र मुंबई बांगलादेशी घुसखोरांचे ‘हब’ (केंद्र) बनले आहे.