Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !

Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !

अवैध स्थलांतरितांना शोधण्याची आवश्यकता नाही. लोक स्वतः पडताळणी करण्यासाठी आणि ओळख नोंदवण्यासाठी तपासणी चौकीवर पोचत आहेत.

Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !

Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !

मुंबईमधील कामाठीपुरा, कुर्ला, डॉकयार्ड, माझगाव, मालवणी, अंधेरी, नागपाडा, मशीद बंदर, शेवडी, मानखुर्द, जोगेश्वरी, गोवंडी, ग्रँड रोड, अँटॉप हिल आदी सर्व ठिकाणच्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे सापडले आहेत.

भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation

भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation

बांगलादेशी घुसखोरीवर वेळीच लगाम लावणे का आवश्यक होते, हे अशा विरोधातून लक्षात येते. आता या बांगलादेशींची संख्या कोटींमध्ये आहे. यासाठी उत्तरदायी असणारी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी पक्ष आदींना उत्तरदायी ठरवून त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई झाली पाहिजे !

Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !

Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !

घुसखोरीला आणि बनावट कागदपत्रे सिद्ध करण्याला उत्तरदायी असलेल्यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली पाहिजे !

बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !

बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !

बॉर्डर गार्ड बांगलादेशाचे म्हणणे आहे की, ७ मे २०२५ ते २६ जानेवारी २०२६ पर्यंत, म्हणजेच ८ महिन्यांत भारताकडून २ सहस्र ४७९ बांगलादेशी लोकांना बांगलादेशात पाठवण्यात आले. यांपैकी किमान १२० जणांची ओळख नंतर भारतीय नागरिक म्हणून झाली, तर काही रोहिंग्या शरणार्थी होते. बांगलादेशाने अशा घटनांचा कडाडून निषेध केला आहे.

रेल्वेमार्गाने शहरात येत असलेल्या संशयित घुसखोरांची कसून पडताळणी करा ! – ‘हिंदु एकता आंदोलना’चे निवेदन

रेल्वेमार्गाने शहरात येत असलेल्या संशयित घुसखोरांची कसून पडताळणी करा ! – ‘हिंदु एकता आंदोलना’चे निवेदन

महाराष्ट्रात इतर ठिकाणी बांगलादेशी नागरिकांविरुद्ध चालू असलेल्या कारवाईमुळे आता हे घुसखोर सुरक्षित निवारा शोधण्यासाठी कोल्हापूरकडे धाव घेत आहेत.

संपादकीय : तृणमूल काँग्रेसचा देशद्रोह !

संपादकीय : तृणमूल काँग्रेसचा देशद्रोह !

यातील गुन्हेगारांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्‍या पक्षावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच ती खरी देशभक्ती ठरेल !

रेल्वेने कोल्हापुरात प्रतिदिन २०० बांगलादेशी घुसखोर येत असल्याचा ‘रेल्वे प्रवासी संघटने’चा आरोप !

रेल्वेने कोल्हापुरात प्रतिदिन २०० बांगलादेशी घुसखोर येत असल्याचा ‘रेल्वे प्रवासी संघटने’चा आरोप !

महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांवर कारवाई चालू झाल्यामुळे बांगलादेशी नागरिक प्रतिदिन कोल्हापूर येथे येत आहेत. ‘गोंदिया-कोल्हापूर’ एक्सप्रेस रेल्वेने २०० च्या आसपास बांगलादेशी नागरिक कोल्हापूर येथे येत असल्याचा आरोप मुंबई विभागीय रेल्वे संघटनेने केला आहे.

TMC Helped Bangladeshi Infiltrators : तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरांना मिळवून दिली भारतीय ओळखपत्रे !

TMC Helped Bangladeshi Infiltrators : तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरांना मिळवून दिली भारतीय ओळखपत्रे !

घुसखोरांना साहाय्य करणार्‍या तृणमूल काँग्रेसविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर बंदी घातली पाहिजे !

बंगालमधील ११ जिल्ह्यांत उभारले ‘डिटेंशन सेंटर्स’ : आतापर्यंत ३८६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

बंगालमधील ११ जिल्ह्यांत उभारले ‘डिटेंशन सेंटर्स’ : आतापर्यंत ३८६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

घुसखोरांना आश्रय मिळण्यास बंगालमध्ये आतापर्यंत राज्य करणारे साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेस यांचे नेते उत्तरदायी आहेत. अशांना देशद्रोही घोषित करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तसेच संबंधित पक्षांवरही तात्काळ बंदी घातली पाहिजे, तरच पुन्हा असे कृत्य करण्यास कुणीही धजावणार नाही !