Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !
अवैध स्थलांतरितांना शोधण्याची आवश्यकता नाही. लोक स्वतः पडताळणी करण्यासाठी आणि ओळख नोंदवण्यासाठी तपासणी चौकीवर पोचत आहेत.
अवैध स्थलांतरितांना शोधण्याची आवश्यकता नाही. लोक स्वतः पडताळणी करण्यासाठी आणि ओळख नोंदवण्यासाठी तपासणी चौकीवर पोचत आहेत.
मुंबईमधील कामाठीपुरा, कुर्ला, डॉकयार्ड, माझगाव, मालवणी, अंधेरी, नागपाडा, मशीद बंदर, शेवडी, मानखुर्द, जोगेश्वरी, गोवंडी, ग्रँड रोड, अँटॉप हिल आदी सर्व ठिकाणच्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे सापडले आहेत.
बांगलादेशी घुसखोरीवर वेळीच लगाम लावणे का आवश्यक होते, हे अशा विरोधातून लक्षात येते. आता या बांगलादेशींची संख्या कोटींमध्ये आहे. यासाठी उत्तरदायी असणारी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, साम्यवादी पक्ष आदींना उत्तरदायी ठरवून त्यांच्या विरोधात न्यायालयीन कारवाई झाली पाहिजे !
घुसखोरीला आणि बनावट कागदपत्रे सिद्ध करण्याला उत्तरदायी असलेल्यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली पाहिजे !
बॉर्डर गार्ड बांगलादेशाचे म्हणणे आहे की, ७ मे २०२५ ते २६ जानेवारी २०२६ पर्यंत, म्हणजेच ८ महिन्यांत भारताकडून २ सहस्र ४७९ बांगलादेशी लोकांना बांगलादेशात पाठवण्यात आले. यांपैकी किमान १२० जणांची ओळख नंतर भारतीय नागरिक म्हणून झाली, तर काही रोहिंग्या शरणार्थी होते. बांगलादेशाने अशा घटनांचा कडाडून निषेध केला आहे.
महाराष्ट्रात इतर ठिकाणी बांगलादेशी नागरिकांविरुद्ध चालू असलेल्या कारवाईमुळे आता हे घुसखोर सुरक्षित निवारा शोधण्यासाठी कोल्हापूरकडे धाव घेत आहेत.
यातील गुन्हेगारांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्या पक्षावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच ती खरी देशभक्ती ठरेल !
महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांवर कारवाई चालू झाल्यामुळे बांगलादेशी नागरिक प्रतिदिन कोल्हापूर येथे येत आहेत. ‘गोंदिया-कोल्हापूर’ एक्सप्रेस रेल्वेने २०० च्या आसपास बांगलादेशी नागरिक कोल्हापूर येथे येत असल्याचा आरोप मुंबई विभागीय रेल्वे संघटनेने केला आहे.
घुसखोरांना साहाय्य करणार्या तृणमूल काँग्रेसविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर बंदी घातली पाहिजे !
घुसखोरांना आश्रय मिळण्यास बंगालमध्ये आतापर्यंत राज्य करणारे साम्यवादी आणि तृणमूल काँग्रेस यांचे नेते उत्तरदायी आहेत. अशांना देशद्रोही घोषित करून फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तसेच संबंधित पक्षांवरही तात्काळ बंदी घातली पाहिजे, तरच पुन्हा असे कृत्य करण्यास कुणीही धजावणार नाही !