Bangladeshi Infiltrators Arrested : मुंबईतून १० बांगलादेशी घुसखोरांना अटक !
अटकेनंतर अशा घुसखोरांवर काय कारवाई झाली ?, तेही नागरिकांना समजायला हवे ! आतापर्यंत सापडलेल्या सर्व घुसखोरांना त्यांच्या देशात हाकलून लावायला हवे !
अटकेनंतर अशा घुसखोरांवर काय कारवाई झाली ?, तेही नागरिकांना समजायला हवे ! आतापर्यंत सापडलेल्या सर्व घुसखोरांना त्यांच्या देशात हाकलून लावायला हवे !
हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक आघात करणारे बांगलादेशातील घुसखोर (रोहिंगे) भारतातही सामाजिक तेढ निर्माण होईल, असे वातावरण निर्माण करत आहेत.
‘हिंदूंपासून हिंदूंपर्यंत’, हेच आर्थिक ब्रह्मास्त्र आपल्याला वाचवू शकेल, हे कार्य कठीण आहे; पण आपल्या श्रद्धेच्या रक्षणासाठी, आपल्या मुलाबाळांचे भविष्य वाचवण्यासाठी जर आपण एकत्र आलो, कार्यरत झालो, तर हे अशक्य नाही.
संपूर्ण देशातून घुसखोरांना कधी बाहेर काढले जाणार ?
घुसखोरांविरोधातील मुंबईतील मूक निदर्शनात हिंदु जनजागृती समितीची मागणी ! मुंबई, २० फेब्रुवारी (वार्ता.) – बांगलादेशी घुसखोरांमुळे रोजगाराची समस्या, सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारी आदी अनेक समस्या वाढत आहेत. असे असूनही मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आदी ठिकाणी बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या प्रमाणाविरोधात सरकारकडून ठोस कृती करण्यात आलेली नाही. बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोधमोहीम राबवून त्यांना साहाय्य … Read more
कार्यक्रमाच्या शेवटी बांगलादेशी घुसखोरांच्या हद्दपारीसाठी प्रशासनाला करण्यात आलेल्या मागण्याच्या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. त्याला उपस्थित शिवप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला.
भारतातील बहुतांश मशिदी या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक कारवायांच्या अड्डा बनल्या आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याची वेळ राष्ट्रप्रेमी नागरिकांवर येऊ नये.
शोधमोहीम राबवून बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी सोलापूर येथे जिल्हाधिकार्यांना निवेदन
एका बांगलादेशीला पकडल्यावर त्याची सीमापार रवानगी करण्याची किचकट प्रक्रिया सोपी केली पाहिजे. घुसखोरांची सर्व संपत्ती जप्त करण्यासह त्यांची तात्काळ पाठवणी झाली पाहिजे, अन्यथा युरोपप्रमाणे येथेही एकट्या-दुकट्याने जिहाद्यांची आक्रमणे होण्यास वेळ लागणार नाही.
राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुके येथे बांगलादेशींनी केलेली घुसखोरी चिंताजनक !