संपादकीय : तृणमूल काँग्रेसचा देशद्रोह !
यातील गुन्हेगारांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्या पक्षावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच ती खरी देशभक्ती ठरेल !
यातील गुन्हेगारांवर देशद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आणि घुसखोरांना साहाय्य करणार्या पक्षावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, तरच ती खरी देशभक्ती ठरेल !
घुसखोरांना साहाय्य करणार्या तृणमूल काँग्रेसविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्याच्यावर बंदी घातली पाहिजे !
अशा घटनांविषयी प्राणीप्रेमी संघटना गप्प का असतात ?
थुंकलेली पोळी देणार्यांना सोडून न देता या पोळ्या दुकानाच्या मालकाला आणि कामगारांनाच खायला देऊन अशा उपाहारगृहांवर बंदी आणायला हवी !
जातीनिहाय जनगणनेच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा हा डावच आहे, हे लक्षात घ्या ! कर्नाटकातील हिंदूंनी सावध होऊन संघटित होणे, हीच काळाची खरी आवश्यकता आहे !
मुसलमानांसाठी अशा प्रकारचे निर्णय घेऊन कृती करणार्या दूध उत्पादक संघांच्या उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार घातला, तर आश्चर्य वाटू नये !
पाकिस्तानसारखीच राजवट असलेल्या काँग्रेसच्या सत्तेतील कर्नाटक राज्यात याहून वेगळे काय घडणार ? भेद केवळ एवढाच की, पाकमधील पोलीस हे मुसलमानच असल्याने त्यांच्यावर तेथे दगडफेक होत नाही. कर्नाटकात मात्र कायदा-सुव्यवस्थेचे सुवेरसुतक नसल्याने येथील मुसलमान बहुसंख्यांक हिंदु पोलिसांवरही आक्रमण करतात !
बंगालच्या भाजप शासनाच्या अशा नवनवीन आदेशांतून तृणमूल काँग्रेसने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मुसलमानांचे लांगूलचालन केले, ते स्पष्ट होत जाणार आहे !
शुभेंदु अधिकारी सातत्याने घेत असलेल्या निर्णयांतून ममता बॅनर्जी यांनी किती प्रमाणात मुसलमानांचे लांगूलचालन करत हिंदु आणि राष्ट्र घात केला होता, हे यातून लक्षात येते !
विमानतळ व्यवस्थापनाने अनेक वेळा सरकारला सांगूनही विमानांसाठी धोकादायक मशिदीच्या विरोधात नाही झाली कृती !