मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचे सांबार कुणी खाल्ले ? – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

मुंबईच्या रस्त्यांवरून काही जण प्रश्न विचारत आहेत; पण इतकी वर्षे डांबराचे सांबार कुणी खाल्ले ? हे त्यांनी स्पष्ट करावे. आरशात पाहून वारसा सांगता येत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर केली.

चंद्रपूर जिल्हा बँक सायबर चोरीची विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करू ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री

चंद्रपूर जिल्हा बँकेची यंत्रणा हॅक करून ग्राहकांच्या खात्यातील ३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम एका अज्ञाताने हरियाणाच्या बँक खात्यामध्ये पाठवली आहे. या प्रकरणात विशेष अन्वेषण पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.

राहुरी (जिल्हा अहिल्यानगर) येथे शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना !

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींना तात्काळ अटक करण्याचा आदेश दिला सध्या राहुरी तालुक्यातील गावे आणि राहुरी, तसेच गुहा गाव बंद ठेवण्यात आले आहे.

विश्व हिंदु परिषदेच्या मुंबई शहर विभाग मंत्र्यांवर जमावाची दगडफेक !

गोतस्करीला विरोध केल्याचे प्रकरण
गोमांस नेणार्‍या २ धर्मांधांना अटक

Mumbai Bangladeshi Arrested : तृतीयपंथी म्हणून मुंबईत रहाणारे ८ बांगलादेशी अटकेत !

सरकार आणि पोलीस यांची फसवणूक करणार्‍या बांगलादेशींना बांगलादेशात हाकलायला हवे !

PM Kisan Samman Nidhi Scam : ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा अपलाभ; १८१ बांगलादेशींविरुद्ध गुन्हा नोंद !

अशा प्रकारे सरकारच्या योजनांचा अपलाभ घेणार्‍या घुसखोरांवर कठोर कारवाई करत त्यांना त्यांच्या देशात हाकलून लावायला हवे !

आझाद मैदानात आंदोलनासाठीची शासनाची अंतिम नियमावली घोषित !

राज्यशासनाने आझाद मैदानातील मोर्चे, धरणे, आंदोलने आदींविषयी अंतिम नियमावली घोषित केली आहे. त्यानुसार एकावेळी एकाच दिवसाच्या आंदोलनाला आणि तेही सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच अनुमती मिळणार आहे.

CM Devendra Fadanvis : काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना गोठवली !

‘संविधान बचाव’च्या घोषणा देणार्‍यांवर काँग्रेसने आणीबाणी लादून भारतियांचे मूलभूत अधिकार आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य काढून घेतले. राज्य कायद्याने नव्हे, तर हुकुमाने चालेल, अशी व्यवस्था सिद्ध करण्यात आली.

India-China Relations : भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

‘भविष्यातही भारत आणि चीन यांच्यामध्ये मतभेद निर्माण होतील, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु ते संघर्षात न पडता इतर मार्गांनी सोडवता येतील’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वधर्मसमभाववाले नव्हते, तर त्यांना हिंदूंची स्वतंत्र सत्ता आणायची होती ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची स्पष्टोक्ती ! सांगली – छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मसमभाववाले नव्हते. त्यांनी हिंदवी धर्माच्या रक्षणासाठी लढा दिला, हा इतिहास आहे. आजचा इतिहास राजकारणासाठी मोडतोड करून सांगितला जात आहे. काही भाडोत्री संशोधकांकडून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा गलबला निर्माण केला जात आहे. हिंदूंची स्वतंत्र सत्ता आणायची हा ध्यास छत्रपती … Read more