मणीपूरमध्ये पंजाब नॅशनल बँकेत १८ कोटी ८० लाख रुपयांचा दरोडा !

मणीपूरमध्ये आधीच गेल्या काही मासांपासून हिंसाचार चालू असतांना आणि सर्वत्र सुरक्षादल तैनात असतांना अशी घटना घडणे लज्जास्पद !

‘बँक आपल्‍या दारी’ उपक्रमाच्‍या अंतर्गत ४०० लाभार्थ्‍यांना सानुग्रह अनुदान वाटप !

उद्धव ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्‍या पुढाकाराने निवृत्तीवेतन धारकांची दिवाळी गोड झाली आहे. ‘बँक आपल्‍या दारी’ उपक्रमाच्‍या अंतर्गत ४०० लाभार्थ्‍यांना एकाच ठिकाणी सानुग्रह अनुदान वाटप करण्‍यात आले.

एटीएम् कार्डची चोरी करणारा मुसलमान अटकेत !

वाशीतील मुख्य टपाल कार्यालयात रोजंदारीवर काम करणारा महंमद अन्सारी या कर्मचार्‍याने बँकेने ग्राहकाला पाठवलेल्या तीन एटीएम् कार्डची चोरी करून परस्पर पैशांचा अपहार केला.

भारताची आत्‍मनिर्भर शस्‍त्रसज्‍जता हे सामर्थ्‍याचे लक्षण ! – काशिनाथ देवधर, ज्‍येष्‍ठ शास्‍त्रज्ञ

जनता बँक कर्मचारी सांस्‍कृतिक मंडळा’च्‍या ४७ व्‍या वर्षांच्‍या व्‍याख्‍यानमालेचे शिवस्‍मारक सभागृहात आयोजन करण्‍यात आले आहे. या व्‍याख्‍यानमालेच्‍या तिसर्‍या दिवशी म्‍हणजे २६ सप्‍टेंबरला ते बोलत होते.

२ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेण्याचा शेवटचा दिनांक ३० सप्टेंबर !

नोटा केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच पालटून दिल्या जातील; मात्र त्या वेळी ‘विहित कालावधीत नोटा का पालटून घेतल्या नाहीत ?’, असे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.

नरेश गोयल यांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ !

कॅनरा बँकेची आर्थिक फसवणूक केल्‍याप्रकरणी अटकेत असलेले ‘जेट एअरवेज’चे संस्‍थापक नरेश गोयल यांना विशेष ‘पी.एल्.एम्.ए.’ न्‍यायालयाने १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील अजिंठा नागरी बँकेत ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी !

‘भारतीय रिझर्व्ह बँके’ने निर्बंध लादल्यामुळे अजिंठा नागरी सहकारी बँकेत अनुमाने ४० सहस्र ठेवीदारांच्या ४०० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

‘दि सेवा विकास को-ऑप. बँके’च्‍या संचालकांची पुन्‍हा चौकशी होणार !

‘लोकांची फसवणूक झाली असेल, तर कुणीही तक्रार देऊ शकतो. त्‍याकरता लेखापरीक्षकांची आवश्‍यकता नाही’, असे सांगत पिंपरीतील ‘दि सेवा विकास को-ऑप. बँके’च्‍या तत्‍कालीन संचालकांनी केलेली याचिका फेटाळली, तसेच मुंबई उच्‍च न्‍यायालयाने रहित केलेला गुन्‍हा कायम ठेवला.

चीनला मागे टाकत भारत झाली जगातील ‘सर्वांत आकर्षक उदयोन्मुख बाजारपेठ’ !

भारताची सुधारित व्यापारी आणि राजकीय स्थिरता, अनुकूल समाजघटक, गुंतवणूकदारांना मैत्रीपूर्ण वातावरण प्राप्त करून देण्यासाठीचे प्रयत्न यांमुळे अधिकाधिक आस्थापने भारताकडे वळत आहेत.

अधिकोषात खाते उघडतांना आणि त्‍याचा वापर करतांना पुढील सूचनांचे कटाक्षाने पालन करून स्‍वतःच्‍या अमूल्‍य वेळेचा अपव्‍यय, तसेच मनस्‍ताप टाळा !

अधिकोषातील बचत (सेव्‍हिंग) खाते (अकाउंट) व्‍यवहारांच्‍या संदर्भातील मार्गदर्शक सूत्रे पुढे दिली आहेत.