श्री गणेमूर्तीदान मोहिमेस तीव्र विरोध केल्याने भोर (पुणे) मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मूर्तींचे वहात्या पाण्यात १०० टक्के विसर्जन !

भोरचा आदर्श इतरही गावांनी घेऊन मूर्तीदान न करता श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच करून श्री गणेशाची कृपा संपादन करून घ्यावी !

सांगलीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशीच महापालिकेकडून शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत !

संस्थांच्या मूर्तींसह घरगुती श्री गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जन होते, हे ठाऊक असतांना महापालिकेच्या सांडपाणी विभागाने शेरीनाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांकडून संताप व्यक्त होत आहे.

श्री गणेशाला पोलिसाच्या गणवेशात दाखवून त्यापुढे कलाकारांचे नृत्य !

प्रबोधनासाठी देवतांचे मानवीकरण करण्यातून देवतांची विटंबना होते, हे हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच लक्षात येत नाही !

भक्तीचे महत्त्व !

‘पृथ्वीवरची कामेसुद्धा कुणाची ओळख असल्याखेरीज होत नाहीत, तर प्रारब्ध, वाईट शक्तींचे त्रास इत्यादी अडचणी देवाची ओळख असल्याशिवाय देव सोडवील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कॅनडाच्या प्रत्येक क्षेत्रात हिंदूंचे महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचे नेहमीच स्वागत आहे !

कॅनडाच्या प्रत्येक नागरिकाला कोणत्याही भीतीविना देशात रहाण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक समुदायाचे या देशात स्वागत आहे. आम्ही हिंदूंविरुद्ध आक्षेपार्ह विधाने नुकतीच ऐकली असून त्यांस आम्ही विरोध करतो. हिंदूंनी देशातील प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. कॅनडामध्ये हिंदूंंचे नेहमीच स्वागत आहे.

भारतीय दंड विधान आणि ‘श्री ४२०’ !

राष्ट्रीयत्वाला धरून कायदे आणि यंत्रणा या गोष्टींमध्ये पालट करणे आवश्यक आहेच; परंतु ‘जुता जापानी, पतलून इंग्लिशस्तानी’, हे गाण्यात ठीक आहे; परंतु न्यायव्यवस्थेमध्ये पोषाख आणि हृदय हे दोन्ही भारतीय संस्कृतीनुरूप असेल, तरच तिची स्थिती सुधारेल !

खलिस्तानी आतंकवादी आता गप्प का ?

लवकरच हजरो, हसनाबाद, तक्षशिला, रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथे शिखांचा वंशसंहार केला जाईल. पाकिस्तान हा शीख देश नाही, तर मुसलमान देश आहे, अशी धमकी एका शीख व्यक्तीला धर्मांध मुसलमानांनी दिली आहे.

सावधान ! आपल्या घरी गणरायासह हलाल उत्पादने तर येत नाहीत ना ? Ganeshotsav

प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या या घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत ! अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्‍या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…?