मराठा समाजाच्या वतीने ११ सप्टेंबरला ‘ठाणे बंद’ची हाक !
जालना येथे मराठा समाजावर झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध म्हणून राज्य सरकारचा विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने ११ सप्टेंबर या दिवशी ठाणे बंद पुकारला आहे.