सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणार्‍या नेत्‍यांवर कठोर कारवाई करा !

सनातन धर्माला नष्‍ट करण्‍याची भाषा करणारे तमिळनाडूचे क्रीडामंत्री उदयनिधी स्‍टॅॅलिन, कर्नाटकचे ग्रामीण विकास मंत्री प्रियांक खर्गे आणि तमिळनाडूचे खासदार ए. राजा यांना तात्‍काळ अटक करण्‍यात यावी, या मागणीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांनी..

पुणे येथे गणेशोत्‍सवासाठी पी.एम्.पी.एम्.एल्. २७० जादा बसगाड्या सोडणार !

गणेशोत्‍सवातील देखावे पहाण्‍यासाठी शहराबाहेरून आणि शहरांतर्गत नागरिक मोठ्या संख्‍येने घराबाहेर पडतात. त्‍यामुळे बसगाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

मराठा आणि इतर मागासवर्ग या २ समाजांमधील तणाव न्‍यून करण्‍यासाठी एल्‍गार परिषदेचे आयोजन !

प्रकाश आंबेडकर यांचा कोरेगाव भीमा आयोगासमोर दावा !

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या तटबंदीची उभारणी चालू !

अयोध्या येथे श्रीराममंदिराची उभारणी युद्ध स्तरावर चालू असून नैसर्गिक आपत्तींपासून मंदिराचे रक्षण व्हावे, यासाठी उपाय योजले गेले आहेत. यांतर्गत संरक्षण करणारी भींत आणि तटबंदी उभारण्यात येत आहे.

पाकिस्तानने काश्मीरच्या सीमेवरील सैन्य तळांजवळ जमवले आतंकवादी !

काश्मीरमध्ये प्रतिवर्ष भारतीय सुरक्षादले १०० हून अधिक आतंकवाद्यांना ठार मारत असतात, तरीही काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मुळासह नष्ट झालेला नाही; कारण पाककडून आतंकवाद्यांची निर्मिती आणि भारतात त्यांची घुसखोरी होत आहे.

‘पाश्‍चात्त्य देश वाईट आहेत’, या मानसिकतेतून बाहेर पडले पाहिजे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

माझ्या मते आपल्याला ‘पाश्‍चात्त्य देश वाईट आहेत’, ‘ते विकसनशील देशांच्या विरोधात आहेत’ या भूतकाळातील घटनांतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.

कर्नाटकमधील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा टिळा लावून घेण्यास नकार !

काँग्रेसचे हिंदु नेते मशिदीमध्ये जाऊन गोल टोपी घालतात, तसेच रमझानच्या वेळी इफ्तारच्या मेजवान्यांना उपस्थित रहातात; मात्र या नेत्यांना स्वतःच्या धर्माची कृती करण्याच्या वेळी त्यांना अस्पृश्यता वाटते. असे लोक अस्पृश्यतेवर इतरांना ‘ज्ञान’ देत असतात !

हिंदी महासागरातील चीनच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्नशील !

भारतीय नौदल त्याची शक्ती वेगाने वाढवत आहे. नवीन ६८ युद्धनौका खरेदी करण्याची मागणी देण्यात आली आहे. यासाठी २ लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. यामागे हिंदी महासाभरातील चीनचे वाढते आव्हान कारणीभूत आहे.

बाबा कालभैरव आहेत वाराणसीतील एका पोलीस ठाण्याचे अंमलदार !

हिंदूंच्या हृदयातील अद्वितीय श्रद्धाच हिंदु धर्माच्या धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा आधार आहे. हे उदाहरणही त्याचेच प्रतीक होय !