योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून ताजमहालचे नाव पालटून ‘राममहाल’ केले जाईल ! – भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह यांचा दावा

सुरेंद्र सिंह यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून संबोधित केले आहे. सिंह म्हणाले की, महाराजांचे वंशज उत्तरप्रदेशच्या भूमीत आले आहेत.

नेपाळमधील सरकारी कार्यालयातील बॉम्बस्फोटात ८ जण घायाळ

‘जर भ्रष्टाचार चालू राहिला, तर आणखी कठोर कारवाई केली जाईल आणि त्यासाठी नेपाळ, तसेच प्रांतीय सरकार यासाठी उत्तरदायी असेल’, अशी चेतावणीही जनतांत्रिक तराई मुक्ती मोर्चा या संघटनेने दिली आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘टि्वटर ट्रेंड’च्या माध्यमातून धर्मप्रसार, धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण यांसाठी झालेले कार्य !

हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून केलेल्या ‘ट्रेंड्स’ना संपूर्ण भारतभरातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद या लेखातून जाणून घेऊया.

‘म्हातारपण’ या देवाच्याच नियोजनाची व्यष्टी आणि समष्टी साधना यांच्या दृष्टीने लक्षात आलेली वैशिष्ट्ये

‘म्हातारपण’ हे देवाचे सुंदर नियोजन !’ हे गुरुदेवांचे वाक्य वाचले आणि त्यांनीच पूर्वी याविषयी सुचवलेले विचार आठवले. त्यांच्याच कृपेने हे लिहून देण्याची बुद्धी झाली.

आजारी साधिकांची सेवा स्वतःच्या कुटुंबियांप्रमाणे करणारी कु. सिद्धी गावस (वय १९ वर्षे) !

‘तिला ज्या साधिकेची सेवा मिळेल, तिचा ती अभ्यास करते. नंतर प्रेमाने त्यांना ‘आई, काकू, ताई’, असे संबोधून, ती त्यांची सेवा त्याच भावाने करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. १५ मार्च या दिवशी ‘स्वभावदोष निर्मूलन’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘शरिराची ठेवण, स्वभावातील गुण-दोष, कला, बुद्धी, धन इत्यादी घटकांचे ७५० कोटींपैकी २ व्यक्तींमध्येही साम्य नसते. असे असतांना ‘साम्यवाद’ या शब्दाला काही अर्थ आहे का ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले   

खडतर प्रारब्धावर मात करून देवावर श्रद्धा ठेवून साधना करणार्‍या देवद आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुलभा मालखरेआजी (वय ८० वर्षे) !

लहानपणापासून अत्यंत खडतर जीवन जगूनही मालखरेआजींनी ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे.

परात्पर गुरु (डॉ.) आठवले यांच्या खोलीत ‘सप्तशती’ पाठाचे अनुष्ठान करतांना श्री. अमर जोशी यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

परात्पर गुरु डॉक्टरांंच्या खोलीतील अनुष्ठान करत असतांना मला उष्णतेचा त्रास होत नसे; मात्र सभागृहात अनुष्ठान करत असतांना मला तेथे उष्णतेचा पुष्कळ त्रास होत असे.

शिवशंभो, तवकृपे सत्वर घडो युगपरिवर्तन !

सुरा-सुर लढा चाले युगानुयुगे ।
असुरी प्रवृत्ती बोकाळल्या कलियुगे ॥
सत् प्रवृत्तीचे करून रक्षण ।
असुरी प्रवृत्तींचे करण्या निर्दालन ॥