
पुणे – महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्यामुक्त करायचा आहे. अवैधरित्या रहाणारे काही लोक अतिरेकी कारवायांना साहाय्य करतात. ही घाण आम्हाला राज्यात नको; कारण ते जिथे जातात, तो भाग घाण करतात. काही ठिकाणी मतदानामध्येही ते सहभागी होत आहेत. आमचे सरकार ही सर्व घाण स्वच्छ करण्याकडे लक्ष देत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये येत्या काळात एकही बांगलादेशी आणि रोहिंग्या दिसणार नाही, अशी चेतावणी मत्सव्यवसाय आणि बंदरे मंत्री नीतेश राणे यांनी दिली. ते पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

बांगलादेशी घुसखोर मुसलमानांच्या समस्येवर तोडगा काढावा, तसेच त्यांची लवकरात लवकर देशातून हकालपट्टी करावी, यासाठी अनेक संघटना चळवळ राबवत आहेत. पोलीसही घुसखोरांच्या विरोधात कारवाई करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राणे बोलत होते.
राणे पुढे म्हणाले की, देशातील बांगलादेशी घुसखोर हे हिंदूंच्या सणांवर दगडफेक करतात. जर या विरोधात आवाज उठवला गेला आणि त्यासाठी गुन्हा नोंद झाला, तरी मी त्याला सामोरे जाण्यास सिद्ध आहे.
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !
CPI Vandalized Toll Gate : माकपच्या कार्यकर्त्यांकडून पथकर नाक्यावर शुल्क न भरता दादागिरी : तात्पुरता अडथळा तोडून पलायन