प्रत्येक गोष्ट परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या इच्छेमुळे किंवा कृपेमुळे होत आहे, या साधनेतील एका महत्त्वाच्या टप्प्याची जाणीव होणे

साधकांना राजश्री सखदेव यांच्या या लेखातून अनेक प्रायोगिक सूत्रे शिकायला मिळतील. त्यांनी त्यांचा स्वतःच्या साधनेसाठी लाभ करून घ्यावा. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली देवद (पनवेल) येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे (वय ५ वर्षे) !

कु. ऋग्वेदी हिने अलीकडेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली. त्यानिमित्ताने तिचे आई-वडील आणि साधक यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

काळाच्या पुढे जाऊन साधकांची पदोपदी काळजी घेणारे परात्पर गुरु डॉक्टर !

परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा सर्व साधकांना नुसते शिकवले नाही, तर बर्‍याच वर्षांपासून आमच्याकडून हे करवूनही घेतले आहे. सनातन संस्थेच्या प्रत्येक आश्रमाच्या प्रवेशद्वारावर हात-पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

साधकांनो, साधनेतील मोठा अडसर असलेल्या नकारात्मकतेला दूर करा आणि सकारात्मक राहून जीवनातील आनंद मिळवा !

हा लेख वाचून नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्तींना सकारात्मक रहाण्याचे महत्त्व कळेल आणि त्यासाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळेल.

कठीण प्रसंगात गुरुदेव नेहमी रक्षण करतात, या संतवचनाची साधिकेला आलेली प्रचीती !

सदगुरु (डॉ.) पिंगळेकाका नेहमी आम्हाला आश्‍वस्त करतात की, गुरुदेव प्रत्येक परिस्थितीमध्ये आपले रक्षण करतात. ही अनुभूती म्हणजे त्याचेच प्रत्यक्ष प्रमाण आहे.

आर्थिक अपव्यवहार आणि अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिल्याच्या प्रकरणी तत्कालीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद करावा !

आर्थिक अपव्यवहार झाला असेल, तर संबंधितांना शिक्षा व्हायलाच हवी; मात्र हिंदूंच्या धर्मशास्त्राशी निगडित विषयांत माननीय न्यायालयाने शंकराचार्य किंवा हिंदूंचे धर्मगुरु यांचे मत विचारात घ्यावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

उत्तरप्रदेशातील मदरशांना मिळणार्‍या सरकारी निधीतील घोटाळ्याची चौकशी होणार !

मदरशांना देण्यात येणारा सरकारी निधीच बंद का करत नाही ?

देवतांचे विडंबन रोखण्यासाठी ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी करा ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था

ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने वर्ष २०२१ मधील जाहीर सभांचे रणशिंग फुंकले !

साहाय्यक नद्यांतील दूषित पाणी नर्मदा नदीत मिसळू देणे देशासाठी घातक ! – द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती  

शहरांतील नाल्यांचे पाणी नदीमध्ये सोडले जाते याचे दायित्व सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचे आहे. नर्मदेला आम्ही ‘आई’ मानतो आणि प्रत्येकाची तिच्यावर श्रद्धा आहे.

पाकमधील लोकशाही सुनियोजित पद्धतीने नष्ट केली जात आहे ! – पाकचे सर्वोच्च न्यायालय

पाकमध्ये प्रशासन नावाची कोणतीही गोष्ट शिल्लक राहिलेली नाही, अशी कठोर टीका पाकच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश काझी फीज ईसा यांनी केली.