अयोध्येतील श्रीराममंदिर उभारणी आणि हिंदुत्व यांविषयी साधूसंतांचे कार्य !

धर्मसम्राट करपात्रीस्वामी सुरू केलेले श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन आणि शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी श्रीराममंदिरासाठी केलेला त्याग हा सर्व हिंदूंना लक्षात राहावा या करिता वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी लिहिलेला लेख.

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांच्या ज्योतिष पीठाचे शंकराचार्य म्हणून पट्टाभिषेक करण्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती यांचा पट्टाभिषेक करण्यावर स्थगिती आणली आहे. याविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरून हा आदेश देण्यात आला आहे.

हिंदू पुन्हा मक्केतील मक्केश्‍वर महादेव मंदिरावर नियंत्रण मिळवतील !

पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन !

शंकराचार्यांचा देहत्याग !

आदी शंकराचार्यांनी दीड सहस्र वर्षांपूर्वी हिंदु धर्माची पुनर्स्थापना करून धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदूंना ज्ञान मिळण्यासाठी भारताच्या चारही दिशांना धर्मपीठांची स्थापना केली अन् तेथे शंकराचार्यांची नियुक्ती केली. ही परंपरा आजही चालू आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे याच परंपरेतील शंकराचार्य होते.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पार्थिवाला देण्यात आली भू समाधी !

भू समाधीचा विधी झोतेश्‍वरचे शास्त्री रविशंकर महाराज आणि काशीतून आलले विद्वान यांनी केला. तत्पूर्वी शंकराचार्यांच्या पार्थिवाला सर्व तीर्थांतून आणलेल्या पाण्याने स्नान घालून अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद ज्योतिष पीठाचे, तर स्वामी सदानंद शारदा पीठाचे प्रमुख

बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठ आणि द्वारका येथील शारदा पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली आहे.

शंकराचार्य आणि संत यांच्या त्यागामुळे सनातन धर्माचे अस्तित्व टिकून !

प्रत्येक व्यक्ती जन्मजात सनातनी आहे. पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर ती विविध जाती-वर्ग यांमध्ये विभागली जाते.

मंदिरांचे सरकारीकरण हा हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रकार ! – जगद्गुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती, द्वारकाशारदा आणि ज्योतिष पीठाधीश्‍वर

आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे. एकीकडे मंदिरे अधिग्रहित केली जात असतांना दुसरीकडे मशिदी आणि चर्च यांना हात लावला जात नाही.

साहाय्यक नद्यांतील दूषित पाणी नर्मदा नदीत मिसळू देणे देशासाठी घातक ! – द्वारका आणि ज्योतिष पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती  

शहरांतील नाल्यांचे पाणी नदीमध्ये सोडले जाते याचे दायित्व सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचे आहे. नर्मदेला आम्ही ‘आई’ मानतो आणि प्रत्येकाची तिच्यावर श्रद्धा आहे.