ज्योतिषपीठ शंकराचार्य वाद : न्यायालयीन प्रक्रिया नको, धर्मनिर्णय हवा !
‘धर्माचे सिंहासन हे न्यायालयाच्या आदेशावर नाही, तर ऋषिमुनींची मान्यता आणि शास्त्राचा आधार यांवर टिकून असावे’, हेच या वादाचे अंतिम सत्य आहे.
‘धर्माचे सिंहासन हे न्यायालयाच्या आदेशावर नाही, तर ऋषिमुनींची मान्यता आणि शास्त्राचा आधार यांवर टिकून असावे’, हेच या वादाचे अंतिम सत्य आहे.
धर्मसम्राट करपात्रीस्वामी सुरू केलेले श्रीरामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन आणि शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी श्रीराममंदिरासाठी केलेला त्याग हा सर्व हिंदूंना लक्षात राहावा या करिता वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी लिहिलेला लेख.
सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंडमधील ज्योतिष पीठाचे नवे शंकराचार्य म्हणून स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा पट्टाभिषेक करण्यावर स्थगिती आणली आहे. याविषयी प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरून हा आदेश देण्यात आला आहे.
पुरी पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांचे प्रतिपादन !
आदी शंकराचार्यांनी दीड सहस्र वर्षांपूर्वी हिंदु धर्माची पुनर्स्थापना करून धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि हिंदूंना ज्ञान मिळण्यासाठी भारताच्या चारही दिशांना धर्मपीठांची स्थापना केली अन् तेथे शंकराचार्यांची नियुक्ती केली. ही परंपरा आजही चालू आहे. स्वामी स्वरूपानंद सरस्वती हे याच परंपरेतील शंकराचार्य होते.
भू समाधीचा विधी झोतेश्वरचे शास्त्री रविशंकर महाराज आणि काशीतून आलले विद्वान यांनी केला. तत्पूर्वी शंकराचार्यांच्या पार्थिवाला सर्व तीर्थांतून आणलेल्या पाण्याने स्नान घालून अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.
बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठ आणि द्वारका येथील शारदा पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या उत्तराधिकार्यांची घोषणा करण्यात आली आहे.
प्रत्येक व्यक्ती जन्मजात सनातनी आहे. पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर ती विविध जाती-वर्ग यांमध्ये विभागली जाते.
आता सरकारी अधिकारी ‘महात्मा’ झाले आहेत, तर संतांना ‘चोर’ ठरवून त्यांना हाकलले जात आहे. एकीकडे मंदिरे अधिग्रहित केली जात असतांना दुसरीकडे मशिदी आणि चर्च यांना हात लावला जात नाही.
शहरांतील नाल्यांचे पाणी नदीमध्ये सोडले जाते याचे दायित्व सरकार आणि स्थानिक प्रशासन यांचे आहे. नर्मदेला आम्ही ‘आई’ मानतो आणि प्रत्येकाची तिच्यावर श्रद्धा आहे.