उद्रेक होण्यापूर्वी…!

‘अ‍ॅमेझॉन’ हे एक बहुराष्ट्रीय आस्थापन आहे. अनेक देशांत त्याच्या शाखा आहेत; परंतु कुठल्या इस्लामी किंवा ख्रिस्ती राष्ट्रात अ‍ॅमेझॉनने त्यांच्या धर्मभावना दुखावल्याचे एकही उदाहरण नाही, हे १०० कोटी हिंदूंनी विशेषत्वाने लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या की ते आपोआप वठणीवर येतील. त्यांना हीच भाषा समजते !

गोमाता आणि डुक्कर !

भारतासह जगातील काही मुसलमान संघटनांनी दावा केला आहे, ‘कोरोनाची लस बनवतांना त्यामध्ये डुकराची चरबी वापरण्यात आली आहे’, तर भारतात हिंदु महासभेने शंका व्यक्त केली आहे, ‘यामध्ये गोमांसाचा वापर करण्यात आला आहे.’ मुसलमानांनी थेट यावर बहिष्काराचे आवाहन केले आहे.

बलुचिस्तानचा लढा !

भारताने शत्रूराष्ट्रांतील अस्थिर परिस्थितीचा लाभ उठवून त्याला जेरीस आणणे आवश्यक आहे. जागतिक घडामोडी या भारतासाठी पोषक आहेत. त्याचा १०० टक्के लाभ उठवून शत्रूपेक्षा वरचढ होण्यासाठी भारताने आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नेपाळी नाट्य !

नेपाळमधील सरकार अस्थिर झाल्यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. ओली चीनच्या मर्जीतले. पुढे निवडणूक होऊन ते पराभूत झाल्यास नेपाळवर चीनचे असलेले नियंत्रण सुटेल, अशी चीनला भीती वाटत आहे. चीनला ते नको आहे.

दत्त हाच खरा मोक्षगुरु

श्रीपाद श्रीवल्लभ’ हा दत्ताचा पहिला अवतार आणि श्री नृसिंह सरस्वती’ हा दुसरा अवतार होय. तसेच माणिकप्रभु’ तिसरे आणि श्री स्वामी समर्थ महाराज’ हे चौथे अवतार होत. हे चार पूर्ण अवतार असून अंशात्मक अवतार अनेक आहेत.  

ब्रेग्झिटचे पडसाद !

ब्रेग्झिट ही युरोपीय देशांसाठी चिंतेची गोष्ट असली, तरी भारताला पारतंत्र्यातील अन्यायाच्या जखमा भरण्यासाठी नियतीने दिलेली मोठी संधी आहे. युरोपीय देशांवर आलेला हा नियतीचा फेरा आहे. त्यांनी जी कर्मे केली, त्यांची फळे ते आज या समस्यांच्या रूपातून भोगत आहेत !

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी तत्परतेने साहाय्य करणार्‍या धार्मिक संस्था !

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी धार्मिक संस्थांनी साहाय्याचा हात तत्परतेने पुढे करून जनतेला खरा आधार दिला.

काश्मीर पुन्हा भारतात आणण्याच्या उद्देशाने मार्गक्रमण करणारी ‘पनून कश्मीर’आणि तिचा उद्देश

आज ‘काश्मिरी हिंदूंचा ‘होमलॅण्ड डे’ आहे. यानिमित्ताने… ‘पनून कश्मीर’ची युवा शाखा ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे महाराष्ट्र प्रमुख श्री. राहुल कौल यांनी ‘पनून कश्मीर’ संघटनेची स्थापना, तिचा उद्देश आणि तिचे कार्य यांविषयी दिलेली माहिती येथे देत आहोत.

किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।

काय सांगू देवा, परम पूज्यांची धर्मसंस्थापनेची महती ।
हिंदु राष्ट्राचे उद्गाते होऊनी, जगदोद्धार करिती ॥
किती गाऊ देवा, परम पूज्यांची महती ।
साधकजन, देवीदेवता, संत, महर्षि त्यांच्या चरणी नतमस्तक होती ॥

कृष्णा, असा काय गुन्हा घडला; म्हणून तू कोरोना दिला ।

सर्व प्राण्यांना सुखी ठेव सदा । हेच मागणे करतो हा दास सुधा ॥