समाजात सरकारपेक्षा मंदिरे आणि धार्मिक स्थळांची विश्वासार्हता अधिक आहे. सरकारला जेव्हा गोरगरीब शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यात अपयश आले. मुंबईसह महाराष्ट्र जलमय झाला, तसेच विविध नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे अन् आपत्तींच्या वेळी धार्मिक संस्थांनी साहाय्याचा हात तत्परतेने पुढे करून जनतेला खरा आधार दिला. इतकेच काय, तर दैनंदिन जीवनात आवश्यक अशा आरोग्य, अन्न आणि निवारा या मूलभूत आवश्यकताही पुरवण्यास सरकार न्यून पडल्यावर याच संस्था आधारस्तंभ म्हणून सदैव पुढे असतात.
(संदर्भ : मासिक ‘सांस्कृतिक वार्तापत्र’, १५ ऑगस्ट २००७)

संपादकीय : हिंदुद्वेषाचे धोरण !
हे सरकारला लज्जास्पद ! असे होऊ देणारे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना देशद्रोहाबद्दल कडक शासन करा !
एवढी बेहिशोबी संपत्ती गोळा केली जात असतांना सरकार झोपले होते का ?
शिक्षणाचा उद्देश : जीवनमूल्यांचे, म्हणजेच नीतीमूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यावर करणे आवश्यक !
8 Workers Die : विशाखापट्टणम् : कारखान्यात वितळलेले अतीउष्ण स्टील पडून ८ कामगारांचा मृत्यू
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !