साधना न शिकवता शासनकर्त्यांनी सर्वधर्मसमभाव शिकवल्याचा दुष्परिणाम !

‘जनतेला साधना शिकवून तिला सात्त्विक करणे’, हे शासनकर्त्यांचे कर्तव्य असतेे. त्याचे पालन करण्याऐवजी राज्यकर्त्यांनी जनतेला ‘सर्वधर्मसमभाव’ शिकवला. त्यामुळे सर्वसाधारण मनुष्य स्वतःचा धर्म विसरला आणि धर्माने शिकवलेली नीतीमूल्येही विसरला. त्याचा परिणाम म्हणजे जनतेला अनेक सरकारी कर्मचारी भ्रष्टाचारी असल्याचे अनुभवास येते.’

असे संत शासनकर्ते सर्वत्र हवेत !

माझ्या ३ पिढ्या श्रीरामजन्मभूमी चळवळीला समर्पित होत्या. आम्ही सत्तेसाठी आलो नाही. श्रीराममंदिरासाठी आपल्याला सत्ता गमवावी लागली, तरी काही हरकत नाही, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत केले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळा !

दिनांक : २२ मार्च २०२५, स्थळ : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, जे.के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माटुंगा (प.). मुंबई
प्रदर्शन वेळ : सायंकाळी ५ वाजता, कार्यक्रम वेळ : सायंकाळी ६ वाजता

ए.टी.एम्. कार्डद्वारे पैसे काढतांना सतर्कता बाळगा !

ए.टी.एम्. कार्डद्वारे पैसे काढतांना फसवणूक होण्याची शक्यता असते. या संदर्भात एका धर्मप्रेमीला आलेला अनुभव येथे दिला आहे. सदर प्रकार कुणाच्याही संदर्भात घडू शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन ए.टी.एम्. मशीनद्वारे पैसे काढतांना सतर्क रहावे.

संपादकीय : कृतीला हवी गती !

हिंदु धर्माचे पुनर्वैभव त्याला मिळवून देण्यासाठी भाजपने आधुनिक तंत्रज्ञानाचा यथायोग्य वापर करत गतीने प्रयत्न करावेत, ही अपेक्षा !

संपादकीय : ‘हनी’-‘मनी’ची कहाणी

थोड्याथोडक्या पैशांसाठी देशाच्या सुरक्षेशी खेळण्याची काहींची खोड कठोर शिक्षेविना जाणारी नसते. सुलभतेने हाती असलेले खेळणे म्हणजेच भ्रमणभाष हा जसे आपल्या व्यक्तींशी संपर्क सुकर करतो आहे…

हिंदु मंदिरांचे पावित्र्य जपणारे मद्रास उच्च न्यायालयांचे निवाडे !

‘तमिळनाडूच्या भव्य अशा डोंगरावर करपाका विनयागार हे मंदिर वसलेले आहे. या मंदिरामध्ये ६ फूट उंचीची गणपतीची मूर्ती विराजमान आहे. भक्तांच्या दृष्टीने या मंदिराला एक वेगळे महत्त्व आहे.

उष्णतेपासून डोळे आणि डोके यांचे संरक्षण करण्यासाठी घ्यावयाची काळजी !

सध्या पुणे, मुंबई येथे पुढील ४ दिवस ‘उष्णतेची लाट’ येण्यासंबंधी सूचना आहे. दुपारचे तापमान ३७ सेल्सियसपर्यंत जात आहे. त्यामुळे डोके आणि डोळे यांची अधिकच काळजी घ्या.

मोगलांचे उदात्तीकरण करणार्‍या आणि राष्ट्रपुरुषांचा इतिहास दडपणार्‍या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’चा हिंदुद्रोह उघड केला ! 

‘सनातन प्रभात’ नियतकालिकांची पत्रकारिता समाजाभिमुख आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रांतील अपप्रवृत्तींच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने सातत्याने आवाज उठवला.

आग्रा येथील शिवस्मारक उभारणी पर्यटन विभागाकडे !

छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभूराजे यांची आग्रा येथून सुटका अन् महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.