Telangana Acid Attack : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे अज्ञाताने मंदिरात पुजार्‍यांवर आम्ल फेकले !

मंदिरात आणि तेही पुजार्‍यावर अशा प्रकारचे आक्रमण धर्मांध मुसलमानांव्यतिरिक्त कोण करणार ?

Violence By Muslims In Holi : होळीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी केला हिंसाचार !

हिंदूंचा असा एक सण नाही, ज्या दिवशी धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करतात, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !

Shiv Sena Leader Murder Case : मोगा (पंजाब) : शिवसेनेच्या नेत्याची हत्या करणार्‍या ३ गुन्हेगारांना चकमकीनंतर अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे ! अशा शिक्षेनंतरच अन्य गुन्हेगारांवर वचक बसेल !

India Slams Pakistan In UN : पाकिस्तानची आतंकवादी मानसिकता सर्वांनाच ठाऊक असून ती पालटणार नाही !

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !

Pakistan Train Hijack Update : आम्ही सर्व २१४ ओलिसांना ठार मारले ! – बलुच लिबरेशन आर्मीचा दावा

पाकिस्तानातील रेल्वेच्या अपहरणाचे प्रकरण
ठार मारण्यात आलेल्यांमध्ये बहुतेक पाकिस्तानी सैनिक

Golden Temple Attack : अमृतसरच्या (पंजाब) सुवर्ण मंदिरात झुल्फान याने भाविकांवर केले आक्रमण : ५ जण घायाळ

या घटनेविषयी खलिस्तान समर्थक गप्प का ?

Attack On Amritsar Thakurdwara Temple : अमृतसर (पंजाब) येथे मंदिरावर फेकण्यात आले हातबाँब : स्फोटात जीवितहानी नाही

आक्रमणामागे आय.एस्.आय. ( इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात !

Bengal Nandigram Violence : नंदीग्राम (बंगाल) येथे होळीच्या दिवशी हिंसाचार : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

बंगाल म्हणजे दुसरे बांगलादेश झाले आहे. केंद्र सरकार बांगलादेशाविषयी काही करत नाही, तसेच बंगालविषयीही काही करत नाही. त्यामुळे दोन्ही ठिकाणी हिंदूंना मार खाण्याखेरीज पर्याय नाही !

Gwalior Missionaries Conversion Racket : बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे मध्यप्रदेशातील हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न फसला !

मध्यप्रदेशात धर्मांतरबंदी कायदा असूनही मुसलमानांप्रमाणेच धर्मांध ख्रिस्तीही कायद्याला जुमानत नाहीत, हेच स्पष्ट होते. यावरून नुसता कायदा करून नव्हे, तर त्यामध्ये कठोर शिक्षेचे प्रावधान करून त्याची तशी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे !

राज्यकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवणे हे भारताच्या दु:स्थितीचे एक कारण !

‘भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजवरच्या सर्व राज्यकर्त्यांनी केवळ बौद्धिक शिक्षणाच्या माध्यमातून वैद्य, अभियंते, वकील तयार केले; पण यांना साधना शिकवून ‘संत’ होण्याचे शिक्षण दिले नाही. याचमुळे आज देशद्रोहापासून लाचखोरीपर्यंत सर्व प्रकारच्या समस्यांनी हा देश व्यापलेला आहे.’