शरीरशुद्धीचे महत्त्व !
‘शरीर ही पहिली वास्तू आहे. प्रथम तिच्या शुद्धीचा विचार करावा, नंतर बांधलेल्या वास्तूचा !’
‘शरीर ही पहिली वास्तू आहे. प्रथम तिच्या शुद्धीचा विचार करावा, नंतर बांधलेल्या वास्तूचा !’
पहलगाम येथे हिंदूंची हत्या निषेधार्थ २५ एप्रिल या दिवशी हिंदु एकता आंदोलन आणि विश्व हिंदु परिषदेच्या वतीने अपर तहसीलदार कार्यालय येथे श्रद्धांजली अन् निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.या मध्ये हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहलगामच्या विस्मृतीपूर्वी आतंकवाद्यांना ‘लगाम’ घालण्यासाठी सिद्धता भारतियांनी केली, तरच आतंकवादी नव्या आक्रमणाची ‘पहल’ करू शकणार नाहीत !
राष्ट्र म्हणजे त्यातील राष्ट्रीय समाज वैभवाला नेणे याचा तरी काय अर्थ ? विद्या-कला, द्रव्य-बल इत्यादींनी या राष्ट्रातील राष्ट्रीय समाजाचे जीवन समृद्ध होणे, त्यांचे जगातील योग्य ते स्थान त्याला पुन्हा मिळणे,
वागळे इस्टेट भागातील विवाहितेला विषारी रसायन पाजण्याची धमकी देत तिच्यावर अन्य २ साथीदारांसह बलात्कार करणार्या अजबअली शेख (वय ३४ वर्षे) याला ७ वर्षांनंतर बंगाल येथून अटक केली आहे.
जिल्ह्यात विविध ठिकाणी पहलगाम आतंकवादी आक्रमणाचा तीव्र निषेध !
‘वर्ष १९७२ मध्ये म्युनिक ऑलिंपिकच्या वेळी इस्रायलच्या खेळाडूंवर पॅलेस्टिनी आतंकवाद्यांनी आक्रमण केले. त्या वेळी इस्रायलने आतंकवादी आणि त्यांचा सूत्रधार यांना अशा पद्धतीने मारले होते की,
‘पवित्र वातावरणात मंत्रजप करावा. इतर वेळी चालता बोलता आणि स्मरण झाल्यावर जेव्हा मंत्राचे स्मरण होऊ लागते, त्या वेळी मंत्रजप बंद करून नामजप करावा.’
नेहमीच धर्मांधांचे अत्याचार झाकून ठेवून त्यांच्या कथित हितरक्षणासाठी गळा काढणार्या पुरोगाम्यांनी ‘हा कायदा हुकूमशाही आणणारा आहे, तसेच दलित, वनवासी आणि अल्पसंख्यांक यांच्यावर अत्याचार करणारा आहे’….
सातत्याने इस्लामी आक्रमकांनी आपल्या देशावर असेच आक्रमण केले आहे आणि रक्तपात घडवून आणला आहे. ‘इस्लामच्या अनुयायांकडून होणारे प्रत्येक आक्रमण, प्रत्येक कृती ही जिहादी आहे’