Basant Panchami In Bhojshala : वसंत पंचमीच्या दिवशी धारच्या (मध्यप्रदेश) भोजशाळेत करण्यात आली पूजा
या कार्यक्रमात सुरक्षेसाठी प्रशासनाने ७०० हून अधिक पोलीस आणि नियोजनासाठी ४० अधिकारी तैनात केले होते. येथे ४ दिवसांचा वसंतोत्सव आयोजित केला जात आहे.
या कार्यक्रमात सुरक्षेसाठी प्रशासनाने ७०० हून अधिक पोलीस आणि नियोजनासाठी ४० अधिकारी तैनात केले होते. येथे ४ दिवसांचा वसंतोत्सव आयोजित केला जात आहे.
जिल्ह्यातील सनवेर शहरातील ही घटना असून अमन शेख नावाचा एक तरुण ‘एम्.बी.ए.’चे शिक्षण घेत असलेल्या २३ वर्षीय हिंदु विद्यार्थिनीच्या पाठीमागे होता.
जातीजातींमध्ये द्वेष पसवरणारे राजकारणीच या देशात खरे ढोंगी असून तेच प्रतिदिन देशात ढोंग पसरवत आहेत. अशांवर कारवाई झाली पाहिजे !
मंदिर हटवण्यासाठी न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणारे पत्रकार कधील अवैध दर्गे, मशिदी किंवा चर्च हटवण्याची मागणी करत नाहीत !
देशावर ५५ वर्षांहून अधिक काळ काँग्रेसची सत्ता होती आणि आजही काही राज्यांत काँग्रेसचे सरकार आहे. असे असतांना काँग्रेसने जनतेची गरिबी का दूर केली नाही, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे !
संपूर्ण देशात असणार्या सर्वच धार्मिक शहरांमध्ये दारूबंदी आणि मांसबंदी झाली पाहिजे !
महाकुंभ हा श्रद्धेचा विषय असून सनातन हिंदु संस्कृती समजणे आणि वाढवणे हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे सामाजिक माध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी ‘रिल’ (व्हिडिओज) बनवण्यापेक्षा महाकुंभक्षेत्राचा आध्यत्मिक लाभ करून घ्या, असे विधान बागेश्वरधामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी येथे केले.
इम्रानच्या धर्मांतराची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मुसलमान घरमालक इफ्तिखार त्याच्या घरी आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला.
मध्यप्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील महादेवगड येथील इम्रान नावाच्या एका मुसलमान तरुणाने त्याच्या पत्नीसह नुकताच विधीवत् हिंदु धर्म स्वीकारला. इम्रानच्या धर्मांतराची माहिती मिळाल्यानंतर त्याचा मुसलमान घरमालक इफ्तिखार त्याच्या घरी आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला.
तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे विधान प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी सार्वजनिक कार्यक्रमात केले उघड !