स्वप्नात देवता येणार्या फिरोज याने केली घरवापसी : ‘राहुल सनातनी’ असे नामकरण !
अद्वितीय अनुभूती आल्याने अहिंदू स्वत:हून हिंदु धर्म स्वीकारतात, तर अन्य पंथीय आमिषे दाखवून अथवा तलवारीच्या जोरावर लोकांचे धर्मांतर करतात !
अद्वितीय अनुभूती आल्याने अहिंदू स्वत:हून हिंदु धर्म स्वीकारतात, तर अन्य पंथीय आमिषे दाखवून अथवा तलवारीच्या जोरावर लोकांचे धर्मांतर करतात !
लव्ह जिहाद्यांना कायद्याचे भयच राहिलेले नाही, हेच लक्षात येते ! अशांना सरकारने फासावर लटकवण्याची शिक्षा करण्याची तरतूद कायद्यात करणे त्यामुळे आवश्यक झाले आहे !
मध्यप्रदेशात अनेक वर्षे भाजपचे सरकार असतांनाही तेथे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड होणे, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
३० सहस्र लोकांच्या मृत्यू कारणीभूत ठरलेल्या या आस्थापनाच्या कारखान्यातील विषारी कचरा उचलण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागणे, हे आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !
हिंदूंच्या मंदिरांची किंवा मूर्तींची तोडफोड करणारे मनोरुग्ण कसे असतात आणि ते मशिदीमध्ये नव्हे, तर हिंदूंच्याच देवतांच्या मूर्तींची तोडफोड का करतात, याचे उत्तर निधर्मीवादी देतील का ?
आपले सैन्य उत्तर आणि पश्चिम सीमेवर सतत आव्हानांना तोंड देत आहे. आपण शांतपणे आणि निश्चिंतपणे बसू शकत नाही.
हिंदु तरुणीच दुसर्या हिंदु तरुणीची वैरी बनणे, यासारखी संतापजनक गोष्ट ती कोणती ? पीडित हिंदु तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यास कारणीभूत असणार्या हिंदु तरुणीवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सुरेश कुमार कैट यांच्यावर सरकारी गृहनिर्माण संकुलातील हनुमान मंदिर पाडल्याचा आरोप केला आहे.
इंदूर येथील ‘जैविक महोत्सव’ मेळ्यामध्ये सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक ग्रंथांसह आयुर्वेद, देवता, बालसंस्कार, सण-उत्सव, कर्मयोग, बिंदुदाबन, आगामी भीषण आपत्काळातील सुरक्षेची सिद्धता, आचारधर्म, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती विषयांवर आधारित ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते.
वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी नुकतेच येथील राजवाडा चौकात आंदोलन केले.