दळणवळण बंदीच्या काळात औषध घेण्यासाठी बाहेर पडणार्या तरुणाच्या कानशिलात लगावणार्या जिल्ह्याधिकार्याला पदावरून हटवले !
वस्तूस्थितीची माहिती न घेता निरपराध्यांना अशा प्रकारे मारहाण करणार्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
वस्तूस्थितीची माहिती न घेता निरपराध्यांना अशा प्रकारे मारहाण करणार्यांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
‘आधीच मर्कट त्यात मद्य प्याला’ यानुसार ‘आधीच काँग्रेसवाला त्यात धर्मांध’, असे असल्यावर हिंदु धर्माचा अवमानच करणारच ! अशांना कठोर शिक्षा झाली पाहिजे !
वरिष्ठ पोलीस अधिकार्यांकडून कनिष्ठ पोलिसांना घरगड्याप्रमाणे वागणूक दिल्याचे प्रकार सर्रास घडतात.
काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांसमवेत झालेल्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे २२ सैनिक हुतात्मा झाले होते, तर राकेश्वरसिंह मनहास या सैनिकाला नक्षलवाद्यांनी बंधक बनवले होते.
सैनिकांच्या हौतात्म्यावर अशा प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित करून एकप्रकारे नक्षलवादी आणि आतंकवादी यांचे समर्थन करणार्या अशा राष्ट्रघातकी मनोवृत्तीच्या लोकांना प्रथम कारागृहात डांबणे आवश्यक !
नक्षलवाद्यांकडे रॉकेट लाँचरसारखी शस्त्रे सापडतात, याचा अर्थ त्यांना त्याचा विविध माध्यमांद्वारे पुरवठा होतो. हे शोधून त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !
गेल्या ६ दशकांत नक्षलवाद्यांचा संपूर्ण बीमोड करू न शकलेला भारत !
काँग्रेसवाल्यांचा कधीपासून अशा प्रकारच्या ‘अंधश्रद्वां’वर विश्वास निर्माण झाला ? अशी अंधश्रद्धा पसरवल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे !
समाजातील नैतिकता किती रसातळाला गेली आहे, हेच यातून लक्षात येते ! समाजाला आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी साधना न शिकवल्याचाच हा परिणाम आहे !
मंदिरासाठी मिळणार्या अर्पणाचा हिशोब मागण्याचा प्रत्येक हिंदूला अधिकार आहे; मात्र आजन्म मंदिराला विरोध करणार्या काँग्रेसला हा अधिकार आहे का ? काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या मंदिर होऊ नये, यासाठीच प्रयत्न केले होते, हे हिंदू विसरणार नाहीत !