सातारा येथे ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या समस्यांचे निराकरण !
महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार यांच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करायला हवी
महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय आणि अत्याचार यांच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करायला हवी
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्यापासून राज्यात एकतरी चांगली घटना घडलेली नाही, तर अशाच प्रकारच्या वाईट घटना समोर येत आहेत. ‘काँग्रेसचे राज्य म्हणजे रावणराज्य’ अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे !
भंडारा जिल्ह्यातील नाका डोंगरी भागामध्ये आणि त्याचसह मोहाडी तालुक्यातील बीड या ठिकाणी महिलांना त्या नाचत असतांना विवस्त्र करणे अन् त्याचसह त्यांच्यावर पैसे उधळणे हा प्रकार घडला. त्याचे ‘व्हिडिओ’ही समोर आलेले आहेत.
हे आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या लाभासमवेत दिसून येणारे त्यांचे दुष्परिणाम अन् समाजातील साधनेअभावी झालेला नैतिकतेचा र्हास !
विजयकुमार गावित यांनी ‘‘मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकनी दिसायला लागते. डोळेपण तरतरीत दिसतात. आपली त्वचाही चांगली दिसते. त्यात एक प्रकारचे तेल असते’’, असेही वादग्रस्त विधान केले
कोल्हापूर, ७ जुलै (वार्ता.) – गेले वर्षभर मी महिला आयोगाच्या निमित्ताने सुनावणी घेण्यासाठी राज्यभर फिरत आहे. प्रत्येक ठिकाणी गेल्यावर सुनावणीसाठी महिला अल्प संख्येने अल्प असतील असा विचार करते; मात्र त्यांची संख्या वाढलेलीच दिसते. त्यामुळे दुर्दैवाने महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढलेलीच दिसते, तसेच महिलांवरील अत्याचारांविषयी महाराष्ट्रात जागृती नाही, त्यासाठी समाजाची मानसिकता पालटली पाहिजे, असे मत राज्य महिला … Read more
अल्पवयीन मुलींची छेड काढून त्यांना मानसिक त्रास देणार्या धर्मांधांना त्वरित कठोर शिक्षा हवी ! प्रत्येक वेळी मुलींची छेड काढण्यामध्ये धर्मांध पुढे असतात, हे संतापजनक आणि पोलीस प्रशासनाला लज्जास्पद आहे
पाश्चात्त्यांची शिक्षणप्रणाली स्वीकारणे आणि त्यांचे अंधानुकरण याचे हे फलित आहे ! केवळ भौतिक विकास करून समाजाला आनंदी ठेवता येऊ शकत नाही, हेच यातून शिकून शालेय शिक्षणापासून अध्यात्माचे धडे देणे अपरिहार्य आहे !
जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यासंदर्भात बदनामीकारक लिखाण ट्विटरवर अपलोड केले, त्यांची मानहानी करण्याचा,कलंकित करण्याचा, त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास देण्याचा आणि सामजिक जीवनातून उठवण्याचा प्रकार केला आहे.