यंत्रणांच्या चौकशांमुळे विवाहितेच्या पतीचीही स्वतः ‘वेडा’ झाल्याची भावना !
हा प्रकार म्हणजे न्याय मागणार्या जनतेला अन्यायाच्या दरीत लोटण्याचा प्रकार आहे. असे करणार्यांनाच कारागृहात डांबायला हवे !
हा प्रकार म्हणजे न्याय मागणार्या जनतेला अन्यायाच्या दरीत लोटण्याचा प्रकार आहे. असे करणार्यांनाच कारागृहात डांबायला हवे !
भोंदू अशोक खरात याच्या समवेत नाव जोडले जात असल्याने राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची चौकशी होणार होती; पण विशेष अन्वेषण पथकासमोर (एस्.आय.टी.समोर) उपस्थित रहाण्यास त्यांनी टाळाटाळ केली.
अशोक खरात याच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ !
‘काही दिवसांपूर्वी ‘मुलींना आपण पोथ्या पुराणे वाचण्यात अडकवून ठेवले. अन्यथा त्यांची पुष्कळ प्रगती झाली असती. खरेतर आपण मुलींना त्यांच्या लग्नाच्या वेळी राज्यघटनेची प्रत द्यायला हवी’, असे वक्तव्य करणार्या महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
नाशिकमधील अशोक खरात नावाभोवती गेले काही दिवस माध्यमे फिरत आहेत. एका महिलेने त्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर प्रत्येक दिवशी त्या व्यक्तीच्या अश्लील कारनाम्यांचे व्हिडिओ प्रसारित होत आहेत.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर यांनी पदाचे त्यागपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केले आहे. वैयक्तिक कारणास्तव स्वेच्छेने पदाचे त्यागपत्र देत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे हे त्यागपत्र आहे.
मिरगाव येथील २०० कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणारा आणि स्वतःला अंकशास्त्राचा अभ्यासक म्हणवणारा, मर्चंट नेव्हीतील निवृत्त अधिकारी (कॅप्टन) अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केले. ते व्हिडिओ त्याच्या कार्यालयातील शिपाई नीरज जाधव यांनी मिळवले….
सौ. रूपाली चाकणकर यांनी एक लक्षात घ्यावे की, एकतर हिंदु समाजाने कधीही पोथ्या-पुराणे आपल्या मुलींना दिली नाहीत, हे दुर्दैव आहे. जर दिली असती, तर आजपर्यंत कित्येक महात्मे अजून जन्माला आले असते…
आज त्याच अधिष्ठानाची महिलांना खर्या अर्थाने आवश्यकता आहे. त्यामुळे ‘त्यात महिलांना अडकवले’, हे विधान निषेधार्ह, तर्कविसंगत आणि हिंदुद्वेष्टेच आहे ! चाकणकर यांनी हिंदूंची जाहीर क्षमा मागेपर्यंत हिंदूंनी यास संघटितपणे विरोध केला पाहिजे !
लोकांची गंभीर फसवणूक होऊनही तत्परतेने गुन्हे नोंद न करणार्या पोलीस प्रशासनाने जनतेचा विश्वास गमावला आहे !