Tamil Nadu Waqf Claims Land In Vellore : वेल्लोर (तमिळनाडू) जिल्ह्यातील एका गावातील १५० घरांच्या भूमीवर वक्फ बोर्डाचा दावा
देशात वक्फ कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतरही अशा प्रकारच्या घटना घडणे योग्य नाही. सरकारने अशांवर आताच कारवाई करून कायद्याचा बडगा चालवला पाहिजे !