India Slams Pakistan On Waqf Bill : पाकने भारताऐवजी स्वतःच्या देशांतील अल्पसंख्यांकांच्या स्थितीकडे लक्ष द्यावे !
भारताने वक्फ कायद्यावरून विधान करणार्या पाकला फटकारले !
भारताने वक्फ कायद्यावरून विधान करणार्या पाकला फटकारले !
देशात वक्फ कायद्यात सुधारणा करण्यात आल्यानंतरही अशा प्रकारच्या घटना घडणे योग्य नाही. सरकारने अशांवर आताच कारवाई करून कायद्याचा बडगा चालवला पाहिजे !
मुर्शिदाबाद नंतर दक्षिण २४ परगणा येथील भांगरमध्ये मुसलमानांचा हिंसाचार
कुणालाही भूमीवर अतिक्रमण आणि गुंडगिरी करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसला आव्हान
ज्या राज्यात सत्ताधारी पक्षाचे खासदार सार्वजनिक कार्यक्रमात अशी उघड धमकी देत असतील, तर राज्यात हिंसाचार होणार नाही, तर दुसरे काय होणार ?
अशा देशद्रोह्यांना गोळ्या झाडून ठार मारण्याचाच आदेश सैन्याला दिला पाहिजेत, तरच अशांवर वचक बसेल !
कर्नाटकात वक्फ सुधारणा कायद्याला विरोध करणारे काँग्रेसचे सरकार सत्तेत असल्याने त्याच्या नेत्यावर कधीतरी कारवाई होईल का ? बंगालसारखा हिंसाचार कर्नाटकात झाला, तर आश्चर्य वाटू नये !
उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. योगी आदित्यनाथ लक्ष्मणपुरीमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या एक दिवस आधी आयोजित सत्कार समारंभाला संबोधित करत होते.
३० वर्षांपासून सरकारी भूमीवर बेकायदेशीर मदरसा चालू असतांना प्रशासन झोपले होते का ?