India Slams Pakistan In UN : पाकिस्तानची आतंकवादी मानसिकता सर्वांनाच ठाऊक असून ती पालटणार नाही !
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !
संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने पाकला पुन्हा सुनावले !
आक्रमणामागे आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) चा हात ! पंजाबमध्ये वेळीच राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अन्यथा बंगालप्रमाणे येथील स्थितीही हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही, हेच खरे !
पाकिस्तानच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊन गेली असतांना आता तो भीकेला लागलेला आहे. भीकेकंगाल देश म्हणून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाकचा अपमान होऊनही ‘पडलो, तरी नाक वर’ या वृत्तीच्या पाकमधील मुसलमानांनी स्वतःचा हेका…
जाफर एक्सप्रेस रेल्वे अपहरणामागे भारताचा हात असल्याचा पाकचा आरोप भारताने फेटाळला !
पंजाबमध्ये गेल्या काही वर्षांपासून हिंदु नेत्यांना लक्ष्य करून ठार मारले जात आहे. पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद पुन्हा डोके वर काढत आहे. याकडे राज्य आणि केंद्र सरकार यांनी गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे !
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील ‘अवामी कृती समिती’ आणि ‘जम्मू आणि काश्मीर इत्तेहादुल मुस्लिमीन’ या दोन संघटनांवर ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे.
होळी वर्षातून एकदा येथे, तर शुक्रवारचा नमाज वर्षातून ५२ वेळा येत असतांनाही अशी मानसिकता दाखवणारे दुसरीकडे ‘गंगा-जमुनी तहजीब’ची अपेक्षा हिंदूंकडून करत असतात, हे लक्षात घ्या !
भारतात रहाणार्या बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना देश सोडण्याची चेतावणी भारत कधी देणार ? कि त्यांच्याकडील बनावट कागदपत्रांमुळे त्यांना भारतीय नागरिक समजले जाणार आहे ?
तुर्बत परिसरात नमाजपठण केल्यानंतर मुफ्ती शाह मीर मशिदीतून बाहेर पडत असतांना एक जण मशिदीत घुसला आणि त्याने मीर याच्यावर गोळी झाडल्या.
अटक केलेल्या आरोपींची ओळख जगरूप सिंह उपाख्य जग्गा, सुखजीत सिंह उपाख्य सुखा आणि नवप्रीत सिंह उपाख्य नव अशी आहे. हा आतंकवादी गट अमेरिकेतील गुंड गुरप्रीत सिंह उपाख्य गोपी नवशहरिया हा चालवत होता.