Kashmir Terrorist Attack : काश्मीरमधील अनंतनाग येथे आतंकवाद्यांकडून हिंदु फेरीवाल्याची हत्या
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षितच !
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू अद्यापही असुरक्षितच !
एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?
पाक आणि अन्य देश येथे आतापर्यंत भारतविरोधी आतंकवादी आणि गुंड यांच्या २१ हत्या झालेल्या आहेत.
पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया खपवून न घेण्यासाठी भारत सरकारने वेळोवेळी कणखर आणि राष्ट्रहितावह भूमिका घेणे आवश्यक !
भारतात राहून अशा प्रकारचे देशविरोधी वर्तन करण्याचा त्यांना काहीही अधिकार नाही. ही गोष्ट त्यांना चांगली लक्षात येईल, अशा प्रकारे त्यांना दंडित करायला हवे !
रशिया, युक्रेन, इस्रायल, इराण, सुदान, लेबनॉन, बेलारूस आणि पॅलेस्टाईन या देशांत न जाण्यास सांगितले आहे.
सुरक्षादलांनी एका आतंकवाद्याला ठार केले, तर दुसर्या आतंकवाद्याचा शोध घेतला जात आहे.
मुलांना ठार केल्याने हमासच्या भूमिकेत कोणताही पालट होणार नाही ! – हमास प्रमुख
बेंगळुरूतील स्फोटासाठी ‘आयडी टायमर’चा वापर करण्यात आला होता. या शक्तीशाली बाँबस्फोटात ११ जण गंभीररित्या घायाळ झाले होते. या प्रकरणात एन्.आय.ए. आणि देहली पोलिसांचे पथक यांनी हर्सूल परिसरातील ३ तरुणांची कसून चौकशी केली.
काही दिवसांपूर्वी बेंगळुरूतील रामेश्वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोट झाला होता. या बाँबस्फोटातील संशयित आरोपींच्या संपर्कात छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल परिसरातील ३ तरुण असल्याची माहिती समोर आली आहे.