गोव्यात शासकीय कर्मचार्‍यांची संख्या आवश्यकतेपेक्षा अधिक ! – ‘सीआयआय’ अहवाल

सत्तेवर आल्यावर काही लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मतदारसंघातील युवकांना रोजगार दिल्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे, असे म्हटल्यास गैर नाही ! जनतेमध्येही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धडपड चालू असते. त्यासाठी आर्थिक व्यवहारही होतात !

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट रोखणे शक्य !

८५ टक्के नागरिकांमधील प्रतिपिंडे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे.

देहली दंगलीच्या प्रकरणी पी.एफ्.आय. आणि भीम आर्मी यांच्या संबंधाची ‘ईडी’कडून चौकशी

केंद्र सरकारने अद्याप जिहादी संघटना पी.एफ्.आय.वर बंदी का घातली नाही, असा प्रश्‍न धर्माभिमानी हिंदूंच्या मनात पडत आहे !

यंदा दिवाळीत चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा

चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा – भारतियांनी ठरवले, तर चीनला धडा शिकवता येऊ शकतो. आता भारतियांनी यात सातत्य राखत चीनची एकही वस्तू विकत घेणार नाही आणि विकणारही नाही, असे ठरवले पाहिजे !

पाकमध्ये बलात्काराच्या प्रतिदिन घडतात ११ घटना !

पाकसारखा इस्लामी देशही त्याच्या देशात बलात्कारासारख्या गुन्ह्यासाठी शरीयत न्यायालय स्थापन करून त्याद्वारे हातपाय तोडण्याची, भर चौकात बांधून दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा देत नाही, यावरून त्यांचे शरीयत प्रेम किती ढोंगी आहे, हे लक्षात येते !

केंद्र सरकारनेच चिनी वस्तूंवर बंदी घालावी !

‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने दिलेल्या माहितीनुसार या वर्षी दिवाळीमध्ये चिनी वस्तूंवर बहिष्कार घातल्याने भारतीय उत्पादनांची ७२ सहस्र कोटी रुपयांची विक्री झाली, तर चिनी आस्थापनांना ४० सहस्र कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात ५० बळी

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मुरगाव तालुक्यात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत ७० हून अधिक जणांचे निधन झाले आहे आणि यामधील मुरगाव तालुक्यातील ५० जण आहेत.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील २३ डॉक्टर कोरोनाबाधित

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत २३ डॉक्टर आणि १३ परिचारिका कोरोनाबाधित झालेे आहेत. मडगाव येथील कोरोना रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांच्यापेक्षा गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधित डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या अधिक आहे.

भारतात आतापर्यंत ९३३ जणांना कोरोनाची लागण, तर २० जणांचा मृत्यू

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९३३ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे बँक खातेदारांनी १५ दिवसांत काढले ५३ सहस्र कोटी रुपये !

कोरोनामुळे देशात दळणवळण बंदी लागू केल्यामुळे बँकांकडून ए.टी.एम्.मध्ये रोख भरणा वेळेवर केला जाईल कि नाही, अशी भीती बँक खातेदारांच्या मनात आहे. याचसमवेत बँकांनी कामकाजाचा कालावधीही न्यून केला आहे.