सोने आले हो अंगणी…!
भविष्यामध्ये भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेच्या आधारे निर्णय घेत गेल्यास पश्चिमी जगाकडून निर्बंधांसारखे पाऊल उचलले जाऊ शकते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून याकडे पहावे लागेल.
भविष्यामध्ये भारत आपल्या परराष्ट्र धोरणातील स्वायत्ततेच्या आधारे निर्णय घेत गेल्यास पश्चिमी जगाकडून निर्बंधांसारखे पाऊल उचलले जाऊ शकते. त्याची पूर्वसिद्धता म्हणून याकडे पहावे लागेल.
भविष्यात देशातील वित्तीय स्थिरता कायम राखण्यासाठी रिझर्व्ह बँक देशाच्या तिजोरीत सोन्याचे प्रमाण वाढवत आहे.
आपला पैसा, आपल्या देशात होणारे व्यवहार आणि त्यातील पैसा मात्र विदेशी आस्थापनांना अशी स्थिती आतापर्यंत होती. आता मात्र हे टाळता येणे शक्य आहे.
२३ ला चौथा शनिवार, २४ ला रविवार आणि होळी, २५ ला धूलिवंदनाची सुट्टी असणार आहे.
९ डिसेंबर या दिवशी झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या ५ व्या पतधोरण बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा व्याजदर बँकेच्या भाषेत ज्याला ‘रेपो दर’ म्हटले जाते, तो स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
बाँबस्फोटासारख्या घातक कारवायांमध्ये धर्मांधच सहभागी असतात, हे लक्षात घ्या !
‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह एच्.डी.एफ्.सी. बँक आणि आयसीआयसीआय बँक येथेही बाँब ठेवल्याचे नमूद करून ‘दुपारी दीड वाजता बाँबस्फोट होईल’, असे म्हटले होते.
नोटा केवळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्येच पालटून दिल्या जातील; मात्र त्या वेळी ‘विहित कालावधीत नोटा का पालटून घेतल्या नाहीत ?’, असे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.
बँकेच्या अपकारभारावर ‘आर्.बी.आय.’ने ताशेरे ओढले आहेत. ‘आर्.बी.आय.’च्या मान्यतेविना कर्जाचे नूतनीकरण करता येणार नाही. निर्बंध २९ ऑगस्टपासून लागू झाले असून ६ मासांनंतर कारभाराचा आढावा घेतला जाईल.
रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून कर्जाच्या व्याजदरात एकंदर अडीच टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे बँकांकडून विविध ठेवींवर आकर्षक व्याजदर दिले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.