राहुल गांधी यांचे आतंकवाद्यांशी संबंध !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण !
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे केंब्रिज, इंग्लंड येथे झालेले व्याख्यान हे ‘मेड इन चायना’ (चीनने तयार केलेले) असल्याचे भासते. चीनचे कौतुक आणि भारतावर टीका करणारे भाषण म्हणजे भारतीय लोकशाहीवरील एक आक्रमण !
‘मला वाटले होते की, भारतात शरिया न्यायालये नाहीत. नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी सत्य बोलल्याने त्यांनी कधीच क्षमा मागू नये. उदयपूरच्या घटनेसाठी नूपुर शर्मा नव्हे, तर कट्टरतावादी असहिष्णु जिहादी मुसलमान हेच उत्तरदायी आहेत.
‘ओआयसी-आय.पी.एच्.आर्.सी.’ या इस्लामी देशांच्या संघटनेने आतंकवादी कारवायांचे समर्थन केल्याचे भारताने म्हटले आहे. या संघटनेने कुठल्याही प्रकारे आतंकवादाचे समर्थन करू नये, असेही आवाहन भारताने केले आहे.
याविषयी भारतातील तथाकथित निधर्मीवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आदी राजकीय पक्ष तोंड का उघडत नाहीत ? मुनावर फारुखी याला एक न्याय आणि तस्लिमा नसरीन यांना दुसरा न्याय असे का ?
इस्लामी देशांची संघटना तालिबानला समर्थन देत नाही; मात्र भारतातील मुसलमान संघटना आणि काही नेते अन् वलयांकित लोक त्याला समर्थन देऊन आपण अधिक कट्टर मुसलमान आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !
अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडून पळ काढल्यानंतर आता त्यांचे भाऊ हशमत घनी अहमदजई यांनी तालिबानला समर्थन दिले आहे.
पाकला हीच भाषा समजते, हे भारतीय शासनकर्ते आतातरी लक्षात घेतील का ?
बंगालचे धर्मांध मंत्री सिद्दीकुल्लाह चौधरी हे हेतूपुरस्सर असे वक्तव्य करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत आहेत. केंद्रसरकारने संपूर्ण देशात गोहत्याबंदी केली, तरच सिद्दीकुल्लाह यांच्यासारखे धर्मांध वठणीवर येतील !
काँग्रेसची ‘जन आक्रोश सभा’ ! मंचावर नर्तकींकडून हिंदी चित्रपटांच्या गाण्यांवर नृत्य ! या वेळी मंचावर पक्षाच्या काही महिला पदाधिकारी उपस्थित होत्या आणि त्यांच्यासमोर हे नृत्य चालू होते. काँग्रेसला शेतकर्यांविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते !
‘पाकव्याप्त काश्मीरमध्ये धरण बांधू देऊ इच्छिणार्या चीनचा कावा न ओळखता ‘हिंदी-चिनी भाई-भाई’ असे म्हणणार्यांची कीव करावी, ती थोडीच !’ – परात्पर गुरु) डॉ. आठवले