श्रीरामनवमी दिवशी शेकडो हिंदुत्वनिष्ठांनी केला रामराज्य स्थापनेचा संकल्प !

श्रीरामनवमी दिवशी शेकडो हिंदुत्वनिष्ठांनी केला रामराज्य स्थापनेचा संकल्प !

अयोध्येतील श्रीराममंदिरात फडकलेला धर्मध्वज हा ५०० वर्षांच्या संघर्षाचा विजयध्वज आहे. भारतातील प्रत्येक हिंदूच्या हृदयात तो फडकवून हिंदूंचे संघटन करण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीने श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर भव्य ‘हिंदु एकता शोभायात्रा’ ….

‘हलालमुक्त बिहार अभियान’ अधिक गतीमान करण्याचा हिंदु संघटनांचा निर्धार !

‘हलालमुक्त बिहार अभियान’ अधिक गतीमान करण्याचा हिंदु संघटनांचा निर्धार !

भारत घटनात्मकदृष्ट्या ‘हिंदु राष्ट्र’ व्हावे, या संघटित प्रयत्नांचा भाग म्हणून अनिसाबादमधील चित्रगुप्त समाज सभागृहात एक दिवसाचे ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहाच्या वातावरणात झाले.

संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ कायदे लागू करा ! – अधिवेशनातील मागणी

संपूर्ण देशात ‘गोवंश हत्याबंदी’ आणि ‘धर्मांतरविरोधी’ कायदे लागू करा ! – अधिवेशनातील मागणी

‘भारत घटनात्मकदृष्ट्या हिंदु राष्ट्र व्हावे’, या अनुषंगाने पाटलीपुत्र येथील अनिसाबाद परिसरातील चित्रगुप्त समाज सभागृहात ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

तणावमुक्त जीवनासाठी आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

तणावमुक्त जीवनासाठी आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

आज समाजातील प्रत्येक घटक तणावाने ग्रस्त आहे. तणावामुळे शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरांवर त्रास होतो. हा त्रास घालवण्यासाठी शारीरिक आणि मानसिक उपायांसह आध्यात्मिक स्तरांवरील उपायही आवश्यक आहेत.

धर्माभिमानी अधिवक्त्यांनी वैचारिक लढाईसाठी सिद्ध व्हावे ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

धर्माभिमानी अधिवक्त्यांनी वैचारिक लढाईसाठी सिद्ध व्हावे ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

सध्या हिंदूंच्या विरोधात असलेल्यांनी एक वैचारिक युद्ध छेडले आहे. त्यामुळे बौद्धिक पातळीवरील लढाई जिंकण्यासाठी भारतीय कायद्यांचा अभ्यास करणार्‍या आणि हिंदूंची कायदेशीर बाजू भक्कम करण्यासाठी…..वैचारिक योद्ध्यांची आवश्यकता लागेल.

साधक आणि त्याची बहीण यांना वाराणसी येथील आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती

साधक आणि त्याची बहीण यांना वाराणसी येथील आश्रमात गेल्यावर आलेल्या अनुभूती

‘मी आश्रमाच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केल्यावर मला पुष्कळ प्रसन्न आणि शांत वाटत होते. आश्रमातील सर्व साधकांना भेटल्यावर मला एका वेगळ्या विश्वात गेल्याप्रमाणे वाटत होते. मला पुष्कळ आनंद जाणवत होता. तेथील साधकांनी आम्हाला सर्व आश्रम दाखवला.

भारताला इस्लामी देश  होण्यापासून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

भारताला इस्लामी देश  होण्यापासून वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

अलीकडेच राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) बंदी घातलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनेशी संबंधित जिहादी प्रकरणात छापेमारी केली.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर विराजमान झाल्याची ध्वनीचित्र-चकती पहातांना उत्तरप्रदेशातील साधकांना आलेल्या अनुभूती !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर विराजमान झाल्याची ध्वनीचित्र-चकती पहातांना उत्तरप्रदेशातील साधकांना आलेल्या अनुभूती !

‘माझ्या व्यवसायामुळे माझी इच्छा असूनही मी सेवेला म्हणावा तेवढा वेळ देऊ शकत नाही. जेव्हापासून मी सनातन संस्थेशी जोडलो आहे, तेव्हापासून माझे कुटुंबीय आणि माझे व्यवसायातील कर्मचारी यांच्यामध्ये पुष्कळ चांगले परिवर्तन झाले आहे.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर विराजमान झाल्याची ध्वनीचित्र-चकती पहातांना उत्तरप्रदेशातील साधकांना आलेल्या अनुभूती !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर विराजमान झाल्याची ध्वनीचित्र-चकती पहातांना उत्तरप्रदेशातील साधकांना आलेल्या अनुभूती !

‘सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची ध्वनीचित्र-चकती पहातांना ‘संपूर्ण कार्यक्रम एका वेगळ्याच लोकात होत आहे आणि आमची पात्रता नसतांनाही आम्हाला या दैवी कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली आहे’, असे मला वाटले.

‘गुरुकार्यासाठी त्याग कसा करावा ?’, याचा आदर्श सर्व साधकांसमोर ठेवणारे वाराणसी आश्रमातील आदर्श साधक दांपत्य : श्री. गुरुराज प्रभु आणि सौ. श्रेया प्रभु !

‘गुरुकार्यासाठी त्याग कसा करावा ?’, याचा आदर्श सर्व साधकांसमोर ठेवणारे वाराणसी आश्रमातील आदर्श साधक दांपत्य : श्री. गुरुराज प्रभु आणि सौ. श्रेया प्रभु !

दोघांनी ‘निधन झालेल्या आईसाठी सेवा सोडून गोव्यात घरी जायचे कि नाही ?’, याविषयी चर्चा केली, तसेच ते गोवा येथील त्यांच्या कुटुंबियांशी बोलले. त्यानंतर त्यांनी घरी न जाता कुंभमेळ्यातील सेवेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.