Dhanori Land-Jihad : धानोरी (पुणे) येथील स्वत:च्याच भूमीचा ताबा घेण्यासाठी पोचलेल्या हिंदु कुटुंबावर जिहाद्यांकडून आक्रमण !
१ सहस्र वर्षांचा इतिहास पाहिला, तर म्लेच्छांनी हिंदूंची एक तृतीयांश भूमी गिळंकृत करून पाकिस्तान आणि बांगलादेश बनवले. आजही हिंदूंच्या भूमीवर ताबा मिळवून ते भविष्यातील फाळणीचीच सिद्धता करत आहेत कि काय, हेच अशा छोट्या वाटणार्या घटनेतून विचारप्रवण करायला लावते !