Cyber Victim Kerala Ex-Judge : माजी न्यायमूर्ती सायबर फसवणुकीला भुलले !
दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचे अपप्रकार घडत असतांना पोलीस प्रशासन अशांच्या मुसक्या कधी आवळणार ?
दिवसेंदिवस सायबर फसवणुकीचे अपप्रकार घडत असतांना पोलीस प्रशासन अशांच्या मुसक्या कधी आवळणार ?
जिहादी आतंकवाद केवळ गोळीबार आणि बाँबस्फोट यांपुरताच मर्यादित राहिलेला नाही. यामुळे आता देशात मदरशांवर बंदी घालण्याची मागणी करणे आवश्यक झाले आहे. यासाठी हिंदूंनी संघटित होऊन सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद निपटण्यासाठी सैन्यदलाने ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ यानुसार कृती करणे अपेक्षित आहे ! काश्मीरमधील जिहादी आतंकवाद का नष्ट होत नाही, हेच यातून स्पष्ट होते !
हिंदूंच्या एकातरी गुरुकुलाची किंवा वेदपाठशाळेची आतंकवादविरोधी पथकाकडून चौकशी करण्याचा आदेश दिल्याचे कुणी ऐकले आहे का ?; पण मुसलमानांच्या मदरशांचीच चौकशी नेहमी केली जाते; कारण आतंकवादाला धर्म असतो, हे दिसून येते !
ही स्थिती पोलिसांना लज्जास्पद आहे ! मंदिरातील चोर्या थांबवण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, हीच भाविकांची अपेक्षा !
वारंवार पडलेल्या स्वप्नांमुळे संबंधित व्यक्तीने पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितलेल्या परिसरात एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला. अशा घटनांविषयी बुद्धीप्रामाण्यवाद्यांना काय म्हणायचे आहे ?
काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! देवप्पाज्जा असे या पुजार्याचे नाव होते. वर्षभरापूर्वी या पुजार्यावर आक्रमण झाले होते. त्या ते बचावले होते. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
चौकशी समितीने अहवाल सादर केला असून या मोहिमेमध्ये कुठलीही अनियमितता किंवा अपहार नसल्याचे म्हटले आहे, तसेच ही मोहीम यशस्वी झाल्याचेही या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
कॅनडासारख्या प्रगत देशात ३९ वर्षांपूर्वीच्या बाँबस्फोटाची चौकशी अजूनही चालू असणे, हे लज्जास्पदच होय !
गेली ३४ वर्षे पाकिस्तान भारतात, विशेषतः काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करत आहे, हे जगजाहीर असतांना भारताने पाकला कायमस्वरूपी धडा कधीच शिकवला नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !