केरळ येथील ‘हिंदु ‘हेल्पलाईन’चे राज्य अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् यांचा सनातन संस्थेच्या संतांविषयी असलेला अपार भाव !

‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’चा शुभारंभ संतांच्या हस्ते व्हावा’, अशी श्री. बिनिल सोमसुंदरम् यांची इच्छा आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे त्यांना लाभलेले आशीर्वाद !

हिंदूंच्या पाठीत ‘खंजीर’ !

जात-पात, संप्रदाय, पद, पक्ष, संघटना आदी सर्व भेद बाजूला सारून बलशाली हिंदूसंघटन होण्यास सुसज्ज व्हायला हवे. तर आणि तरच कुणी हिंदूंकडे वाकड्या दृष्टीने पहाण्यास धजावणार नाही. असे झाले, तरच आगामी काळात कुणी ‘रिंकू शर्मा’ झालेले पहायला मिळणार नाही.

गोरक्षकांवरील तडीपार आदेश रहित करा !

हे प्रशासनाला का सांगावे लागते ? स्वतःहून अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून कृती का केली जात नाही ?

केरळमध्ये सत्तेत आलो, तर लव्ह जिहादविरोधी कायदा बनवू ! – भाजप

भाजप केंद्रात सत्तेत आहे, तर त्याने संपूर्ण देशासाठीच असा कायदा बनवावा, असेच हिंदूंना वाटते !

हलाल उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केल्यामुळे केरळमध्ये हिंदू ऐक्य वेदीचे सरचिटणीस आर्.व्ही. बाबू यांना अटक

केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना अशा प्रकारचे आवाहन करतात म्हणूनच केरळमधील हिंदुद्वेषी साम्यवादी सरकार कारवाई करत आहे, हे लक्षात येते !

येणार्‍या जनगणनेत लिंगायत बांधवांनी त्यांचा धर्म केवळ ‘हिंदु धर्म’असाच लिहावा ! – डॉ. विजय जंगम, प्रवक्ते, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

विरोधकांना खणखणीत चपराक देत शिवाचार्य आणि समाज बांधव यांच्या उपस्थितीत अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा ९ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

शरजील उस्मानी याच्या हिंदु धर्मविरोधी प्रक्षोभक विधानावर कायदेशीर कारवाई करा ! – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी या धर्मांध युवकाने हिंदु धर्मविरोधी प्रक्षोभक विधाने केली आहेत. त्यामुळे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार उबारे यांनी निवेदन स्वीकारले.

रेल्वेस्थानकात ‘हिंदुस्थान’ लिहिलेली विदेशी शौचालयाची भांडी काढून टाकण्याची मागणी !

हा देशाचा आणि क्रांतिकारकांचा घोर अपमान आहे. ती त्वरित काढून टाकावीत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, अशी चेतावणी हिंदु सेवा साहाय्य समितीने दिली आहे.

राष्ट्ररक्षणाचे धडे देऊन राष्ट्रप्रेमी युवा पिढी सिद्ध केली पाहिजे ! – सुमित सागवेकर

इंग्रजांनी भारताचे ‘इंडिया’, असे नामकरण केले. आपल्याला ‘इंडिया’ या शब्दामुळे गुलामगिरीची जाणीव होते. आपली ही मानसिकता पालटण्यासाठी आपण ‘भारत’ किंवा ‘हिंदुस्थान’ असेच संबोधणे आवश्यक आहे.

धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून राज्यात ठिकठिकाणी निवेदन !

बसच्या पाटीवर ‘संभाजीनगर’ नाव असल्याने वैजापूर येथील धर्मांधांनी विरोध केल्याचे प्रकरण