‘लव्ह जिहाद’च्या विरोधात आजर्यात २५ सहस्र हिंदू रस्त्यावर !
हिंदु जनआक्रोश मोर्च्यात धर्मावरील विविध आघात रोखण्याचीही मागणी
हिंदु जनआक्रोश मोर्च्यात धर्मावरील विविध आघात रोखण्याचीही मागणी
भूमी जिहादची नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. हे रोखण्यासाठी आता लव्ह जिहादविरोधी कायद्याप्रमाणे भूमी जिहादविरोधी कायद्याची आवश्यकता आहे !
पनवेल येथील कलावंती दुर्ग ते कल्याण येथील दुर्गाडी गड असे ५९ कि.मी. अंतर मशाल यात्रेत सहभागी झालेल्यांनी पार केले. यात्रा दुर्गाडीदेवीच्या मंदिरात पोचल्यावर ‘हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी शक्ती दे’, असा आशीर्वाद मागून सर्वांनी महाआरती केली.
‘सोनी लिव’संकेतस्थळाने प्रसारित केलेला भाग आफताबच्या प्रकरणाचा नव्हता, तर त्याने (‘सोनी लिव’ने) त्यांच्या ‘ॲप’वरील २१२ क्रमांकाचा भाग काढून (डिलीट) का टाकला ? हा पुरावे नष्ट करण्याचाच प्रकार आहे. ‘सोनी लिव’ने व्यक्त केलेला खेद, हा हिंदु समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार आहे.
हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात वक्तव्य करणार्यांवर काहीही कारवाई न करणारे पोलीस हिंदुद्रोहीच आहेत !
हिंदु संघटनांच्या विरोधानंतर वाद आणि हाणामारी !
पटवई येथील सोहना गावामध्ये पाद्री पोलूम मसीह हा तंबू ठोकून १०० हून अधिक दलित हिंदूंचे धर्मांतर करण्याच्या प्रयत्नात होता. याची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना याविषयी कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाद्री पोलूम याला अटक केली.’
धर्मांतर आणि लव्ह जिहाद, तसेच गोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदु समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी बिंदू चौक परिसरातून सकाळी १० वाजता ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा नेहमीच अवमान होत असतो आणि हिंदूंवर आक्रमण होत असतात. हे लक्षात घेऊन अशा सरकारला घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !