हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करा !
संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.
संबंधित महिलेची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा आणि योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला महाराष्ट्रभर वैध मार्गाने आंदोलन करावे लागेल.
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या धर्मग्रंथांचा, देवतांचा नेहमीच अवमान होत असतो आणि हिंदूंवर आक्रमण होत असतात. हे लक्षात घेऊन अशा सरकारला घरी बसवण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे आवश्यक !
‘धर्मांतर’, ‘लव्हजिहाद’, तसेचगोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी सकाळी १० वाजता ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा असतांनाही अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर धर्मांध ख्रिस्त्यांना कायद्याचा धाक बसलेला नाही, हे लक्षात येते. हे थांबवण्यासाठी शिक्षा आणखी कठोर करण्याची आवश्यकता आहे !
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये हिंदुत्वनिष्ठांची संतप्त मागणी
धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे. अन्नपदार्थांना धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे बंद करण्याविषयी आणि हलाल संबंधित विविध गोष्टींच्या संदर्भात नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदे करावेत, या मागणीसाठी समस्त हिंदू समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला.
अशा पुरो(अधो)गामी शिक्षकांचे कधी ख्रिस्ती किंवा इस्लाम पंथांमधील रूढी, परंपरा किंवा त्यांचे धर्मग्रंथ यांविषयी आक्षेपार्ह विधाने करण्याचे धारिष्ट्य झाले असते का ?
इस्लाम पंथानुसार मुसलमान लोकांना केवळ ‘हलाल’ मांसच खाण्याची अनुमती आहे. त्यामुळे ‘मुसलमान जिवंत मासे आणून त्यांना ‘हलाल’ पद्धतीने कापून मगच शिजवतो’, असे एका मुसलमानाने सांगितले.
मोकळ्या जागेवर विनाअनुमती नमाजपठण करण्याचे धाडस होतेच कसे ? पोलीस आणि प्रशासन झापलेले असते का ? हिंदु संघटनांना अशा प्रकारे विरोध का करावा लागतो ?