Indore Saints On Road Against WaqfBoard : इंदूर (मध्यप्रदेश) येथे वक्फ बोर्ड विसर्जित करण्यासाठी संतांच्या नेतृत्वाखाली आंदोलन !

हिंदूंना जाचक ठरणार्‍या गोष्टी रहित करण्यासाठी हिंदूंचे परिणामकारक संघटन होत नसल्यामुळे संतांना रस्त्यावर उतरावे लागत आहे, हे जन्महिंदूंसाठी लज्जास्पद !

हिंदु मंदिरांची दयनीय स्थिती आणि मंदिरांचे सरकारीकरण !

मंदिरांचे व्यवस्थापन धार्मिक आणि देवाप्रती श्रद्धा असलेल्या व्यक्तींकडे सोपवावे. त्यासाठी लोकांचा दबाव हवा, जो सध्या नाही.

वक्‍फ बोर्ड आणि काँग्रेस

५ मार्च २०१४ या दिवशी सकाळी मनमोहन सिंह यांच्‍या सरकारने एकूण १२३ सरकारी मालमत्ता वक्‍फ बोर्डाला २ अटींच्‍या अधीन राहून हस्‍तांतरित करत असल्‍याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. हा आदेश काय होता ? त्‍याचे वक्‍फ बोर्डाला काय लाभ झाला ? याविषयी माहिती देणारा हा लेख…

Places Of Worship Act Hearing : ‘पूजा स्थळ कायदा, १९९१’च्या विरोधातील याचिकांवर १२ डिसेंबरला सुनावणी

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, कथावाचक देवकीनंदन ठाकूर, अधिवक्ता श्री. अश्‍विनी उपाध्याय, अधिवक्ता विष्णु शंकर जैन आदींनी या याचिका प्रविष्ट केल्या आहेत.

सांस्कृतिक मार्क्सवाद : मेंदू कह्यात घेण्याचे साम्यवाद्यांचे तंत्र-मंत्र !

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदुत्वाला झोडपणे आणि ‘हिंदुत्वाच्या विरोधात बोलणे’, हाच पुरोगामीपणा रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे !

Plea Against Places Of Worship Act : महंमद बिन कासिम याच्या आक्रमणांपूर्वीची मंदिरांची स्थिती पूर्ववत् झाली पाहिजे !

हा कायदा तत्कालीन काँग्रेस सरकारने संमत केलेला आहे. त्याला संसदेद्वारेच रहित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन यासाठी सरकारकडे मागणी करत दबाव निर्माण करणे आवश्यक आहे !

भारतातील कायदा आणि सुव्यवस्था हे केवळ केंद्र सरकारचे कार्यक्षेत्र असावे !

खरे म्हणजे राज्यघटना, सरकार आणि न्यायपालिका हे मोठ्या प्रमाणात समाजाचे रक्षण करण्यासाठी आहेत. त्यामुळे आदर्श लोकशाहीच्या दृष्टीने समाजात पालट हा दिवसभराचा क्रम असला पाहिजे.

ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या रॅलीत जिहादची घोषणा !

ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या प्रचारफेरीमध्ये ‘एकबार फिर जिहाद का नारा देता हूँ और इस जिहाद के लिए मेरा मुस्लिम समाज इस बार भी तैयार है’, अशी घोषणा देण्यात आली.

Waqf Board Land Jihad : शहापूर (बेळगाव) परिसरावरील वक्फ बोर्डाच्या दाव्यावर कायदेशीर लढा देण्याचा नागरिकांचा निर्णय !

नागरिकांना वक्फ बोर्डाच्या दाव्याच्या विरोधात का लढावे लागत आहे ? केंद्र सरकारने वक्फ बोर्ड आणि कायदा रहित करणे, याच यावरील एकमेव उपाय आहे !

Karnataka Hindus Vs Waqf Board : विजयपुरा (कर्नाटक) येथे वक्फ बोर्डाने हिंदु कुटुंबाची संपत्ती केली हडप !

हिंदूंच्या मुळावर उठलेल्या ‘वक्फ कायद्या’ला आता प्राणपणाने विरोध केला पाहिजे. हिंदूंनो, केंद्र सरकारला जनभावनेचा विचार करून वक्फ बोर्ड विसर्जित करावाच लागेल, अशी तुमची पत निर्माण करा !