सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंदु एकता दिंडी’च्या संदर्भात साधकांना जाणवलेली सूत्रे !
दिंडीसाठी एकूण ३ पालख्यांची सजावट करायची होती. या वेळी २ नवीन जिज्ञासूंनी पालखीच्या सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात फुले अर्पण दिली. त्यामुळे साधकांना पालखीची सजावट अतिशय सुंदर पद्धतीने करता आली.