मुंबईमध्ये १ लाख गणसेवक करणार गणेशोत्सवाची सुरक्षा !
मुंबई पोलीस आणि ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई पोलीस आणि ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती’ यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मणीपूरमध्ये सुरक्षादल आणि जमावात गेल्या २४ घंट्यांपासून चकमक चालू आहे. या चकमकीत तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये युमनम जितेन मैतेई (४६), युम्नाम पिशाक मैतेई (६७) आणि युम्नाम प्रेमकुमार मैतेई (३९) यांचा समावेश आहे.
जेथे मुलींची वसतीगृहे आहेत, तेथे महिला प्रबंधक नियुक्त करण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला आहे. वसतीगृहात सुरक्षारक्षकांची नियुक्ती बाहेरील एजन्सींकडून करण्यात येते.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या बसचालकांनी बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सांगितले.
राजधानी देहलीच्या कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचेच हे द्योतक !
शेकडो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणार्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होईपर्यंत बिहारमधील राजद आणि जनता दल (संयुक्त) यांचे सरकार झोपले होते का ?
मणीपूर येथे हिंदु आणि ख्रिस्ती मागासवर्गीय यांच्यात गेल्या काही आठवड्यांपासून चालू असलेल्या हिंसाचाराचा २८ मे या दिवशी पुन्हा भडका उडाला. या दिवशी राज्यात झालेल्या विविध घटनांत एका महिलेसह १० जणांचा मृत्यू झाला.
काश्मीरमधील आतंकवाद मुळासकट नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
आतंकवादी आक्रमण, तसेच अन्य मानवनिर्मित आपत्ती यांपासून रुग्णालये, पंचतारांकित हॉटेल्स, शाळा, देवस्थाने आदी अतीमहत्त्वाच्या वास्तू सुरक्षित कशा ठेवव्यात ? याविषयी उपाययोजना सुचवणारा अहवाल तज्ञ समितीने राज्यशासनाकडे सादर केला आहे.
मागील ६ दिवस बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्या वेळी एका महिला अधिवक्त्याने, ‘शोभायात्रेच्या वेळी दगडफेक झाली आणि त्यात मी घायाळ झाले’, असे सांगितले.त्या वेळी न्यायालयाने असा प्रश्न विचारला.