बॉर्डर गार्ड बांगलादेश आणि सीमा सुरक्षा दल यांच्यात होत आहेत चकमकी
बंगालमधील विधानसभेचे निकाल लागून भाजपचे सरकार आल्यापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला आहे. हा तणाव विशेषतः भारत-बांगलादेशाच्या ४ सहस्र ९६ किलोमीटर लांबीच्या सीमेच्या त्या भागांत दिसून येत आहे, जिथे काटेरी तारांचे कुंपण आहे.