Violence In Manipur : मणीपूरमध्ये वांशिक हिंसाचार चालूच : आतंकवाद्यांकडे २७ प्रकारची १ सहस्राहून अधिक घातक शस्त्रे !
आतंकवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याचे गुप्तचर यंत्रणा, तसेच पोलीस यांना कळले कसे नाही ?
आतंकवाद्यांकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे येत असल्याचे गुप्तचर यंत्रणा, तसेच पोलीस यांना कळले कसे नाही ?
भारताचे तुकडे करू पहाणार्या देशविघातक शक्ती अजूनही देशात सक्रीय आहेत आणि त्यांचे धागेदोरे कुठे-कुठे पसरले आहेत, हेच यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते. अशा धमक्या देण्याचे धाडस कुणाचे होणार नाही, अशी जरब बसवणे आता आवश्यक आहे.
बंगालमधील विधानसभेचे निकाल लागून भाजपचे सरकार आल्यापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर मोठ्या प्रमाणावर तणाव वाढला आहे. हा तणाव विशेषतः भारत-बांगलादेशाच्या ४ सहस्र ९६ किलोमीटर लांबीच्या सीमेच्या त्या भागांत दिसून येत आहे, जिथे काटेरी तारांचे कुंपण आहे.
कोकण किनारपट्टीच्या दृष्टीने सागरी सुरक्षेचे सूत्र नेहमीच संवेदनशील राहिले आहे. हेच गांभीर्य ओळखून या बोटीचे आधुनिकीकरण करण्यात आले.
गड-दुर्गांना अपवित्र करणार्या पर्यटकांनाच गडावर स्वच्छता करण्याची शिक्षा द्यायला हवी !
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतांनाही स्थायी समितीचे अध्यक्ष, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांच्या सुरक्षेसाठी २ वर्षांसाठी ७५ लाख रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावावर टीका झाल्याने हा विषय दप्तरी दाखल केला.
सीमेवर कुंपण घालण्यासही ममता बॅनर्जी सरकारने भूमी दिली नव्हती, यातून त्यांच्या देशद्रोही आणि बांगलादेशी मुसलमानप्रेमी मानसिकतेचे टोक लक्षात येते ! या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे !
कायद्याचा धाक संपल्याने छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मुली आणि महिला यांच्यावरील अत्याचार वाढत आहेत.
अटकेत असलेला आयुष अमली पदार्थ विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी असून त्याची आणि अटकेतील अन्य आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार आहे.
‘वेळ आल्यावर स्वत:चा पिता, पुत्र, भाऊ, पती या सर्वांनाही सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणारी अशी भारतीय स्त्री आहे !’ ती स्वतःच दिशाहीन होऊन कसे चालेल ?