महाकुंभमेळ्याच्या सुरक्षेसाठी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांचे आगमन !

महाकुंभ क्षेत्राला एका जिल्ह्याचा दर्जा दिल्यामुळे तेथे पोलीस ठाणी आणि पोलीस चौक्या यांसह एक वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिला आहे.

महाकुंभाच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी अडीच कोटी रुपये मूल्यापर्यंतचे ‘अश्‍वशक्ती’ घोडे तैनात !

महाकुंभ-२०२५ च्या सुरक्षाव्यवस्थेत ‘अश्‍वशक्ती’ नावाचे घोडे तैनात करण्यात आले आहेत. हे घोडे सामान्य नाहीत. त्यांना चांगल्याप्रकारे प्रशिक्षित करण्यात आले आहे.

Prayagraj Kumbh Parva 2025 : ‘एन्.डी.आर्.एफ्.’ने ठिकठिकाणी लावले जनजागृतीपर फलक !

कुंभमेळ्यात होणार्‍या गर्दीचे व्यवस्थापन, गर्दी नियंत्रित करणे आणि सुरक्षित हालचाली सुनिश्‍चित करणे, आपत्कालीन व्यवस्थापन आणि साहाय्यकार्य, तसेच कोणत्याही अनपेक्षित घटना, चेंगराचेंगरी, आग, बुडण्याच्या घटना यांमध्ये त्वरित कृती करण्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

‘Bharatpol’ website : केंद्र सरकारने इंटरपोलच्या धर्तीवर प्रारंभ केले ‘भारतपोल’ संकेतस्थळ

देशात गुन्हे करून परदेशात पळून गेलेल्या गुन्हेगारांना परत आणून त्यांना शिक्षा करणे, हे आजही सुरक्षायंत्रणांसमोर आव्हान आहे.

महाकुंभक्षेत्रातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ : सर्व भंडार्‍यांचेही प्रशासनाकडून चित्रीकरण !

हिंसाचार घडवण्याविषयी सामाजिक माध्यमांवरून आलेल्या धमक्यांच्या पार्श्‍वभूमीवर महाकुंभक्षेत्रातील सुरक्षाव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.

Prashant Kumar On Police Security : पोलीस अद्यापही प्रयागराजला रुजू झाले नाहीत !

महाकुंभपर्वात सुरक्षेच्या कारणास्तव प्रशांत कुमार यांनी नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बलाा साहाय्याने व्यापक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले.

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला १ आठवडा शिल्लक; पण अद्याप सुरक्षेचे नियोजनच पूर्ण नाही !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये माहिती घेतली असता ‘राज्य सुरक्षितता नियोजन पूर्ण करण्यासाठी आणखी २ दिवस लागतील’, असे सांगण्यात आले.

Siddiqui’s Security Guard Suspended :  बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षारक्षकाचे निलंबन

फटाक्यांच्या धुरामुळे दृश्यमानता अल्प झाल्याचा फायदा घेत मारेकर्‍यांनी गोळीबार केला, असे सुरक्षारक्षकाचे म्हणणे होते.

Anti-Naxal Operation in #Chhattisgarh : सुरक्षा यंत्रणांबरोबर झालेल्या चकमकीत ३६ माओवादी ठार !

ठार झालेल्यांच्या संख्येत वाढही होऊ शकते. जिल्हा राखीव दल आणि विशेष कृती दल यांनी ही संयुक्त कारवाई केली.

‘एक देश एक निवडणूक’ चर्चा का आवश्‍यक ?

३० सप्‍टेंबर या दिवशी आपण ‘एक देश एक निवडणूक’ याची भारतात आवश्‍यकता का ? आणि एकाच वेळी देशातील सर्व निवडणुका घेतल्‍यास होणारे महत्त्वपूर्ण लाभ’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग पाहूया.