India Criticises Secrecy In UNSC : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कामकाजात सुधारणा करण्याची तातडीने आवश्यकता ! – पी. हरीश, संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी
एकूणच संयुक्त राष्ट्रे एक बुजगावणे ठरले आहे. त्याच्यावर खर्च करण्यात येत असलेल्या पैशांच्या तुलनेत त्याच्याकडून किती प्रमाणात ठोस कृती, निर्णय आदी घेतले जातात, याचा आढावा घेणे आवश्यक झाले आहे. जर याच्या कार्यपद्धतीत पालट होणार नसेल, तर या संघटनेला विसर्जित करणेच योग्य ठरेल !