बुरखा घातलेला असू दे अथवा नसू दे, कोणीही विद्यार्थी ‘कॉपी’ करणार नाही ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
‘कॉपी’सारखे प्रकार पूर्णपणे बंद होण्यासाठी विद्यार्थ्यांना नैतिक आणि धर्माचरणी बनवणे आवश्यक आहे !
‘कॉपी’सारखे प्रकार पूर्णपणे बंद होण्यासाठी विद्यार्थ्यांना नैतिक आणि धर्माचरणी बनवणे आवश्यक आहे !
अगदी काही दिवसांपूर्वी किन्नर आखाड्याद्वारे महामंडलेश्वर पद मिळालेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांना या आखाड्याचे संस्थापक ऋषि अजयदास यांनी पदावरून हटवल्याचे वृत्त आहे.
सेक्टर क्रमांक ७ येथे उत्तरप्रदेश सरकारने ‘जल जीवन मिशन’ हा एक मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी शासनाकडून उत्तरप्रदेशाच्या जल योजनांची माहिती देणारी हिंदी आणि इंग्रजी भाषेतील चांगल्या बांधणीची पुस्तके विनामूल्य वितरित केली जात आहेत.