Mahant Geetanand Giri Maharaj : गुरु आणि संत यांच्या मार्गदर्शनाखाली भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी कार्य करू !
सवा दोन लाख रुद्राक्ष धारण केलेले महंत गीतानंद गिरि महाराज यांचा उद्घोष !
सवा दोन लाख रुद्राक्ष धारण केलेले महंत गीतानंद गिरि महाराज यांचा उद्घोष !
अशी तक्रार का करावी लागते ? बांधकाम अभियंत्यांचे ठेकेदारांच्या कामाकडे लक्ष नाही का ?
‘श्रीरामाला रावणाने श्रीलंकेत नेलेल्या सीतेला शोधता आले; पण पोलिसांना एखाद्या गावातील साध्या चोरांना पकडता येत नाही !’
प्रयागराजच्या संगम तीरावर स्नान केल्याने माणसाचे पाप धुऊन जातात. आता कुणीही नरकात रहाणार नाही आणि स्वर्ग ‘हाऊसफुल्ल’ होईल, असे विधान उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार अफझल अन्सारी यांनी केले.
भारत जसा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि युद्धसज्ज होत जाईल, तसा त्याचा जगात सर्वांकडून सन्मान केला जाईल !
या भागात आपण या रोगामध्ये ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयी लक्षात ठेवायची काही सूत्रे आणि अन्य उपचारांच्या तुलनेत व्यायाम केल्याने होणारे वैशिष्ट्यपूर्ण लाभ’, यांविषयी जाणून घेऊया.
‘इंटरनॅशनल बिझिनेस टाइम्स’ या दैनिकानुसार ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘सुसाईड हेल्पलाईन’ला सर्वाधिक भ्रमणभाष येतात. समाजव्यवस्था मोडकळीस आणणारा आणि अनेकांना निराशेत घेऊन जाणारा दिवस साजरा करण्यामागे आपण का लागलो आहोत ?
दक्षता नसेल, तर धार्मिक कृत्ये नीटपणे पार पडणार नाहीत; पण याची जाणीव ठेवणारे लोक विरळच असतात. धार्मिक कृत्ये भागवाभागवी करत घाईने कशीतरी उरकली जातात. ‘धर्मकृत्य शास्त्रशुद्ध आणि यथासांग व्हावे’, अशी दक्षता कुणी घेत नाही.
समाज, संस्कृती आणि संवाद यांची प्रवाही वाहक म्हणजे भाषा. भाषेच्या लिखित स्वरूपाला प्रत्यक्षात आणण्याचे साधन म्हणजे लिपी. भाषा आणि लिपी वेगळी हे पूर्णपणे ज्ञात असूनही ‘रोमी कोकणी’ला मराठीसह राजभाषेचा अधिकृत दर्जा देण्याची …
कुंभमेळ्यात साधू संत आणि आखाडे यांच्याद्वारे केले जाणारे शाहीस्नान (अमृतस्नान), हे कुंभमेळ्यातील सर्वात महत्त्वपूर्ण अनुष्ठानांपैकी एक आहे. आता याचे नाव पालटून ‘अमृतस्नान’ करण्यात आले आहे.