संपादकीय : विदेश दौरा आणि राष्ट्रोत्कर्ष !
भारत जसा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि युद्धसज्ज होत जाईल, तसा त्याचा जगात सर्वांकडून सन्मान केला जाईल !
भारत जसा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि युद्धसज्ज होत जाईल, तसा त्याचा जगात सर्वांकडून सन्मान केला जाईल !
कृषी क्षेत्रात क्रांतीकारी पालट घडवून शेतकर्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च अल्प करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स) वापर करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे.
चीनच्या विस्तारवादी धोरणाची खुमखुमी न्यून होणार नसल्याने भारताने वेळीच शहाणे होऊन आक्रमक रणनीती ठरवावी !
‘एनविडिया’च्या शेअर्सनी गेल्या ४ महिन्यांतली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण नोंदवली. त्यामुळे या आस्थापनाची एकूण ६०० बिलियन डॉलर्सची हानी झाली.
यावर्षी महाकुंभात किती भाविक आले आहेत ?, हे मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
वन विभागाच्या जवळ असलेल्या वस्तीत, जंगलाजवळील ग्रामीण भागामध्ये बिबट्या आल्यावर नागरिकांमध्ये भय निर्माण होते. नागरिकांचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यूही झाला आहे.
पोलिसांनी अशा वासनांधांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच यापुढे असे प्रकार कुणीही करू धजावणार नाही !
कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानामुळे मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो; कारण आपण जैविक बुद्धीमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धीमत्ता सिद्ध केलेली असेल.