संपादकीय : कृत्रिम बुद्धीमत्तेची मर्यादा !
‘एआय’चा वापर मर्यादित ठेवून मानवी श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यातच संपूर्ण मानवजातीचे हित आहे !
‘एआय’चा वापर मर्यादित ठेवून मानवी श्रेष्ठत्व टिकवून ठेवण्यातच संपूर्ण मानवजातीचे हित आहे !
न्यायमूर्ती पी.एस्. नरसिम्हा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपिठाने ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल’चा (राष्ट्रीय आस्थापन कायदा न्यायाधिकरणाचा) निर्णय रहित करतांना ही टिप्पणी केली.
एआय, म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता ही शेवटी मानवाने बनवलेली यंत्रणा आहे. भगवंताने मानवासारख्या प्रगत यंत्राला बनवले आहे, ज्याची जागा अन्य कुणीच पूर्णपणे घेऊ शकत नाही, हे या उदाहरणांतून म्हणण्यास नि त्यातून विज्ञानवाद्यांना विचारप्रवण करण्यास उद्युक्त करते !
लेझरने सुसज्ज असलेले हे युनिट हवाई आक्रमणे रोखण्याचे काम करतील. पाकने ‘एआय फेन्सिंग’ही (कृत्रिम बुद्धलमत्तेचा वापर करून निर्माण केलेले एक आभासी कुंपण) केले आहे.
‘आय.टी.एम्.एस्.’ ही दंडात्मक कारवाई करणारी संपूर्णपणे ऑनलाईन प्रणाली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, संवेदक (‘सेन्सर्स’) आणि संगणकीय दृश्य तंत्रज्ञान (कॉम्प्युटर व्हिजन) या अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून ही यंत्रणा काम करणार आहे.
हे आहेत आधुनिक विज्ञानाचे दुष्परिणाम !
जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनापैकी जवळपास अर्धा (४९ टक्के) वाटा ‘ब्रिक्स’ देशांचा आहे. ही आकडेवारी दर्शवते की, उदयोन्मुख बाजारपेठा आता जागतिक स्तरावर स्वतःला एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून प्रस्थापित करत आहेत.
या पाद्रयाने एका महिलेशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला; पण महिलेने नकार दिला. या गोष्टीचा राग आल्यामुळे पाद्रयाने AI च्या साहाय्याने महिला आणि तिच्या आईचे नग्न छायाचित्रे अन् व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केले. अशा वासनांध पाद्रयांच्या विरोधात कधी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी का बोलत नाहीत ?
देशाच्या भावी पिढीने ‘तंत्रज्ञानाचा वापर राष्ट्रनिर्मितीसाठीच करणार’, असा दृढ संकल्प केल्यास सुव्यवस्था अबाधित राहील !
राज्यातील मान्सूनपूर्व सिद्धतेचा आढावा घेतांना सर्व विभागांनी त्यांचे दायित्व प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.