वाहनचालकांची ‘ए.आय.’च्या तंत्रज्ञानाने पडताळणी होणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री

‘ए.आय.’च्या (कृत्रिम बुद्धीमत्ता) साहाय्याने मद्य आणि अमली पदार्थ सेवन करून गाडी चालवणार्‍यांची पडताळणी करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण न्यून करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि अमेरिका या देशांच्या दौर्‍याची फलनिष्पत्ती

भारतासह व्यापार वाढवून अमेरिकेला त्यांच्या देशात रोजगाराच्या संधी निर्माण करायच्या आहेत. त्यासाठी भारताची जी प्रचंड मोठी मध्यमवर्गीयांची बाजारपेठ आहे, ती अमेरिकेच्या आकर्षणाचे केंद्र आहे. ही हितसंबंधांची परस्परव्यापकता दोन्ही देशांचे संबंध बळकट करण्यास साहाय्य करील.

संपादकीय : विदेश दौरा आणि राष्ट्रोत्कर्ष !

भारत जसा आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि युद्धसज्ज होत जाईल, तसा त्याचा जगात सर्वांकडून सन्मान केला जाईल !

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याची व्यवहार्यता पडताळावी ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कृषी क्षेत्रात क्रांतीकारी पालट घडवून शेतकर्‍यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च अल्प करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स) वापर करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे.

संपादकीय : चीनची तांत्रिक एकाधिकारशाही !

चीनच्‍या विस्‍तारवादी धोरणाची खुमखुमी न्‍यून होणार नसल्‍याने भारताने वेळीच शहाणे होऊन आक्रमक रणनीती ठरवावी !

China’s DeepSeek rattled US Stocks : चीनच्या ‘डीपसीक’ तंत्रज्ञानामुळे अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला !

‘एनविडिया’च्या शेअर्सनी गेल्या ४ महिन्यांतली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण नोंदवली. त्यामुळे या आस्थापनाची एकूण ६०० बिलियन डॉलर्सची हानी झाली.

त्रिवेणी संगम क्षेत्रात येणार्‍या भाविकांची संख्या मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर !

यावर्षी महाकुंभात किती भाविक आले आहेत ?, हे मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

पुणे येथे बिबट्या आल्याची माहिती ‘एआय’ने कळणार !

वन विभागाच्या जवळ असलेल्या वस्तीत, जंगलाजवळील ग्रामीण भागामध्ये बिबट्या आल्यावर नागरिकांमध्ये भय निर्माण होते. नागरिकांचा बिबट्याच्या आक्रमणात मृत्यूही झाला आहे.

केरळममध्ये १५० हून अधिक महिलांची नग्न छायाचित्रे सिद्ध करून ती इंस्टाग्रामवर प्रसारित !

पोलिसांनी अशा वासनांधांवर कठोरात कठोर कारवाई केल्यासच यापुढे असे प्रकार कुणीही करू धजावणार नाही !

Artificial Intelligence : लोकांना मारण्याचा निर्णय ‘ए.आय.’कडून स्वतःहून घेतला जाऊ शकतो !

कृत्रिम बुद्धीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) या तंत्रज्ञानामुळे  मानव जमातीसमोर विलुप्त होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो; कारण आपण जैविक बुद्धीमत्तेपेक्षा अधिक चांगली बुद्धीमत्ता सिद्ध केलेली असेल.