अपघातास कारणीभूत असणारे बेकायदेशीर ढाबे उभे रहाण्याला कोण उत्तरदायी ? – सर्वाेच्च न्यायालय
जे काम सरकारांना करायचे असते, ते न्यायालयाला करावे लागत असेल, तर सरकारांचा उपयोग तरी काय ?
जे काम सरकारांना करायचे असते, ते न्यायालयाला करावे लागत असेल, तर सरकारांचा उपयोग तरी काय ?
खड्डे बुजवण्यासमवेत ते ज्या कारणामुळे पडले, ते नष्ट करणे आवश्यक !
जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील क्षेत्रात रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी प्राप्त होणार्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
खड्ड्यांमुळे अपघातात मृतांच्या वारसांना किंवा घायाळ झालेल्या वाहन चालकांना विधी सेवा प्राधिकरणात भरपाईचा दावा नोंद करता येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपिठाने हा निकाल दिला आहे.
पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहराच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले आहे. १८ ऑक्टोबर या दिवशी आयुक्तांनी नव्याने महापालिका हद्दीत समावेश झालेल्या शेवाळवाडी-मांजरी परिसरातील अस्वच्छता, मलनि:स्सारण व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे, अतिक्रमण, नालेव्यवस्था, गलिच्छ दुभाजक यांची पहाणी केली.
शहरातील मध्यवर्ती भागासह कटक मंडळ (कॅन्टोन्मेंट बोर्ड) येथे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होत असून नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.
भिवंडी-कल्याण रस्त्यावर खड्ड्यात तोल जाऊन राज सिंह (वय १९ वर्षे) हा दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला पडला. त्याच वेळी तेथून जाणारा भरधाव कंटेनर त्याच्या शरिरावरून गेला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार गंभीररीत्या घायाळ झाला आहे.
विकलांग व्यक्तींसाठी मोहिमा राबवणार्या शासनकर्त्यांनी खड्ड्यांत पडून कुणाला अपंगत्व येऊ नये, यासाठी खड्डेमुक्त रस्त्यांसाठी उपाययोजना करावी !
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय !
मुंबई, ठाणे आणि रायगड या महानगरांमध्ये रस्त्यांवर पडलेले मोठे खड्डे हे आता केवळ वाहतुकीची समस्या राहिलेली नाही, तर ते नागरिकांच्या आरोग्यासाठीही गंभीर धोका बनले आहेत.