मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांविषयीचे मनसेचे आजचे आंदोलन स्थगित

‘श्री गणेशचतुर्थीपूर्वी मनसेच्या सर्व सूचनांवर कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्याने प्रशासनाच्या विनंतीनुसार ११ सप्टेंबर या दिवशीचे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

तुर्भे गावातील खड्ड्यांमुळे रहिवाशांच्‍या मणक्‍याच्‍या आजारांत वाढ !

नागरिकांच्‍या जिवावर बेतूनही खड्डे बुजवण्‍यासाठी प्रयत्न न करणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

सरकारकडून तात्‍काळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्‍हायला हवे ! – राज ठाकरे, मनसे

राज ठाकरे यांच्‍या भाषणानंतर माणगाव येथे महामार्ग सिद्ध करणार्‍या पहिल्‍या कंत्राटदाराचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले.

कात्रज-कोंढवा (पुणे) रस्‍त्‍यावर ११ वाहने एकमेकांवर आदळली; एकाचा मृत्‍यू !

पुणे येथील कात्रज-कोंढवा रस्‍त्‍यावर कोंढवा बुद्रुक स्‍मशानभूमी जवळ ११ वाहने एकमेकांवर आदळून वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर घायाळ झाले असून एका नागरिकाचा मृत्‍यू झाला आहे.

वणी येथे रस्‍त्‍याचे काम निकृष्‍ट करूनही आस्‍थापनाकडून ५ कोटी रुपयांचे देयक !

नागरिकांना मागणी का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून कारवाई का करत नाही ?

मुंबई-गोवा महामार्गाच्‍या दुरवस्‍थेविरोधात बोंबाबोंब आंदोलन !

या संदर्भात मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्‍हाण, पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे आणि खासदार श्रीरंग बारणे, महिला आणि बालकल्‍याण मंत्री अदिती तटकरे यांनाही संदेश पाठवण्‍यात आले.

वर्सोवा पुलावर ३ मासांत खड्डे पडल्‍याने वाहतूकमंत्री नितीन गडकरी संतप्‍त !

नव्‍याने बांधलेल्‍या वर्सोवा पुलावर ३ मासांत खड्डे पडल्‍याने केंद्रीय रस्‍ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी संतप्‍त झाले. त्‍यांनी महामार्ग प्राधिकरणाच्‍या अधिकार्‍यांना खडसावत संबंधित ठेकेदाराला काळ्‍या सूचीत टाकण्‍याचे आदेश दिले आहेत.

२ सहस्र ३७८ खड्डे बुजवले ! – एम्.एम्.आर्.डी.ए.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एम्.एम्.आर्.डी.ए.) मुंबई आणि उपनगरांतील रस्‍त्‍यांवरील २ सहस्र ३७८ खड्डे बुजवल्‍याचे सांगितले आहे. मेट्रो, तसेच अन्‍य प्रकल्‍प यांच्‍या कामामुळे रस्‍त्‍यांची दुरवस्‍था झाली होती.

बदलापूर ते बारवी रस्‍त्‍यावरील खड्डे कि खड्ड्यात रस्‍ता ?

बदलापूर ते बारवी या २३ किलोमीटर अंतरापर्यंतचे खड्डे बुजवण्‍यासाठी महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एम्.आय.डी.सी.ने) कोट्यवधी रुपये खर्च केले; पण यंदा पुन्‍हा तेेथे मोठमोठे खड्डे पडले.

मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था !

१३ वर्षांपासून महामार्गाची स्थिती अशीच असणे हे सर्वपक्षियांना लज्जास्पद नव्हे का ?