मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणात अनियमितता नाही ! – मंत्री उदय सामंत

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी या संदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहीर, अधिवक्ता अनिल परब, प्रवीण दटके आदींनी सहभाग घेतला.

शिरस्‍त्राणसक्‍ती हवीच !

सर्वत्र अनेक ठिकाणी रस्‍त्‍यांवर भीषण अपघात होत असतात. या अपघातांमध्‍ये अनेक निष्‍पाप लोकांना जीव गमवावे लागतात. रस्‍त्‍यातील खड्डे बुजवण्‍यात आले, रस्‍त्‍यातील धोकादायक वळणे काढून टाकली, तरी अपघातातील मृत्‍यूचा आकडा काही न्‍यून होतांना दिसत नाही.

Road Potholes : गोपालगंज (बिहार) येथे उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याने न्यायाधीश आणि त्यांची आई गंभीररित्या घायाळ

रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या प्राणघातक आहे, हे प्रशासनाला कधी कळणार ? यास उत्तरदायी असणार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा द्यायला हवी, अशी कुणी मागणी केली, तर त्यात चुकीचे ते काय ?

Accidents : गोव्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये ५ जण ठार

३१ डिसेंबरच्या रात्री उशिरा झालेला अपघात आणि १ जानेवारी या दिवशी झालेले विविध अपघात यांमध्ये एकूण ५ जणांचा बळी गेला आहे. पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या खड्ड्याने माजी नगरसेवकाच्या मुलाचा बळी घेतला आहे.

यापुढे रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी ऑनलाईन प्रविष्ट करता येणार !

१ नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात ‘अ‍ॅप’ होणार कार्यरत !

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील समस्यांविषयीचे मनसेचे आजचे आंदोलन स्थगित

‘श्री गणेशचतुर्थीपूर्वी मनसेच्या सर्व सूचनांवर कार्यवाही करण्यात येईल’, असे आश्वासन अधिकार्‍यांनी दिल्याने प्रशासनाच्या विनंतीनुसार ११ सप्टेंबर या दिवशीचे नियोजित आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

तुर्भे गावातील खड्ड्यांमुळे रहिवाशांच्‍या मणक्‍याच्‍या आजारांत वाढ !

नागरिकांच्‍या जिवावर बेतूनही खड्डे बुजवण्‍यासाठी प्रयत्न न करणार्‍यांना कठोर शिक्षा करा !

सरकारकडून तात्‍काळ पावले उचलली जातील, असे आंदोलन व्‍हायला हवे ! – राज ठाकरे, मनसे

राज ठाकरे यांच्‍या भाषणानंतर माणगाव येथे महामार्ग सिद्ध करणार्‍या पहिल्‍या कंत्राटदाराचे कार्यालय मनसे सैनिकांनी फोडले.

कात्रज-कोंढवा (पुणे) रस्‍त्‍यावर ११ वाहने एकमेकांवर आदळली; एकाचा मृत्‍यू !

पुणे येथील कात्रज-कोंढवा रस्‍त्‍यावर कोंढवा बुद्रुक स्‍मशानभूमी जवळ ११ वाहने एकमेकांवर आदळून वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात ५ जण गंभीर घायाळ झाले असून एका नागरिकाचा मृत्‍यू झाला आहे.

वणी येथे रस्‍त्‍याचे काम निकृष्‍ट करूनही आस्‍थापनाकडून ५ कोटी रुपयांचे देयक !

नागरिकांना मागणी का करावी लागते ? प्रशासन स्‍वतःहून कारवाई का करत नाही ?