रस्ते खराब असतांनाही टोल आकारणे अयोग्य ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय
हे न्यायालयाला का सांगावे लागते ?, सरकारला कळत नाही का ?
हे न्यायालयाला का सांगावे लागते ?, सरकारला कळत नाही का ?
अशी तक्रार का करावी लागते ? बांधकाम अभियंत्यांचे ठेकेदारांच्या कामाकडे लक्ष नाही का ?
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वर्षभरात १६ टक्के वाढले !
शहरातील रस्त्यांची दुरवस्था पहाता वेळोवेळी सूचना देऊनही रस्त्यांविषयी कोणताही अहवाल आयुक्त कार्यालयात प्राप्त न झाल्याने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी विविध अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू या पुणे दौर्यावर आल्या असता त्यांना तेथील खड्ड्यांमुळे त्रास झाला. खड्डे असलेले रस्ते दुरुस्त करण्याची लेखी मागणी त्यांना पुणे पोलिसांकडे करावी लागली. पुण्यासारख्या शहरात देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान ….
राज्यातील खराब झालेले रस्ते तातडीने दुरुस्त न केल्यास संबंधित कंत्राटदाराचे नाव काळ्या सूचीमध्ये टाकले जाईल, अशी चेतावणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रस्ते बांधणार्या कंत्राटदारांना दिली आहे.
पिंपरी शहरात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, चिखली आणि आकुर्डी परिसरांतील रस्त्यांवर ८८८ खड्डे आढळले आहेत. मागील वर्षी रस्ता झाला आणि पावसाळ्यामध्ये त्यावर खड्डे पडले
रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी ‘रॅपिड क्वीक सेटिंग हाडॅनर’ या आधुनिक पद्धतीचा उपयोग करून गणेशोत्सवापूर्वी महामार्गाची दुरुस्ती पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
गेली १७ वर्षे काम चालू असूनही अद्याप पूर्ण न होऊ शकलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती, सहयोगी संघटना आणि समस्त कोकणकर यांनी माणगाव येथे आमरण उपोषण चालू केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. शहरातील विविध रस्त्यांवर २ सहस्र ३ खड्डे आढळून आले. त्यातील १ सहस्र ५८० खड्डे बुजवले असून केवळ ४२३ खड्डे असल्याचा दावा महापालिकेकडून …