वयाच्या ५० वर्षांनंतरच्या पुढील व्यक्तींनी नियमित व्यायाम केल्यास त्यांनाही उत्साह आणि उत्तम आरोग्य मिळवता येणे शक्य आहे !
‘आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या शारीरिक समस्यांवर ‘व्यायाम’ हा प्रभावी उपाय आहे. प्राचीन ग्रंथांतील व्यायामाचे तत्त्वज्ञान आजही तितकेच उपयुक्त असून आपण त्यातून प्रेरणा घेऊ शकतो. या लेखमालेतून आम्ही ‘व्यायामाचे महत्त्व, व्यायामाविषयी शंकानिरसन,…