तमिळनाडूतील ऐतिहासिक अरुणाचलेश्‍वर मंदिरातील देवतेच्या मूर्तीच्या चेहर्‍यावरच लावला सीसीटीव्ही कॅमेरा !

असे कृत्य चर्च किंवा मशिदी येथे करण्याचे धाडस द्रमुक सरकारने केले असते का ? प्राचीन स्मारकांची हानी केल्यावरून सरकारच्या विरोधात गुन्हा नोंदवून संबंधितांना शिक्षा होण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

फैजपूर (जिल्हा जळगाव) येथे ‘अखिल भारतीय संत समिती’कडून गोवंश रक्षणासाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन !

पालिकेने वरवरची कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन अनधिकृत पशूवधगृह चालकांवर कठोर कारवाई करायला हवी, हीच जनतेची अपेक्षा ! गोरक्षणासाठी संतांना निवेदन द्यावे लागणे, हे हिंदूंसाठी लज्जास्पद !

फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमध्ये अभिनेत्री नोरा फतेही यांच्याकडू राष्ट्रध्वजाचा अवमान

अशा प्रकारे राष्ट्रध्वजाचा अवमान करणार्‍यांवर भारत सरकारने कारवाई केली पाहिजे !

विश्‍व हिंदु परिषद देशात ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी चळवळ राबवणार

विश्‍व हिंदु परिषदेने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात राष्ट्रव्यापी चळवळ राबवण्याची घोषणा केली आहे. यासह परिषदेने या संदर्भात केंद्र सरकारने कठोर कायदा करण्याची मागणी केली आहे.

शाहरुख खान मूर्तीपूजा करत असल्याचा आरोप करत धर्मांध मुसलमानांकडून सामाजिक माध्यमांद्वारे त्यांना विरोध !

हिंदु सर्वधर्मसमभावाने वागतात आणि अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टींचा सन्मान करतात; मात्र अन्य धर्मीय तसे करत नाहीत, हेच वेळोवेळी दिसून येते आणि निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी यावर मौन बाळगतात !

अश्‍लील चित्रपट पाहिल्यानंतर १७ वर्षांच्या मुलाकडून १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या

मुलांना लहानपणापासून साधना न शिकवल्याचा परिणाम !

मध्यप्रदेशात समान नागरी कायद्यासाठी समितीची स्थापना होणार

उत्तराखंड आणि गुजरात नंतर आता भाजपशासित मध्यप्रदेशनेही समान नागरी कायदा लागू करण्याची घोषणा केली. बडवाणी येथील सभेत शिवराजसिंह चौहान म्हणाले की, एका देशात दोन कायदे कशासाठी ? एकच कायदा असणे आवश्यक आहे.

८ देशांतील ९०० गाड्यांचे टायर केले पंक्चर !

पर्यावरणासाठी काम करणार्‍या ‘द टायर एक्स्टींग्विशर’ नावाच्या सामाजिक संस्थेने जगातील ८ देशांमध्ये एक आगळीवेगळी चळवळ चालू केली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मार्च २०२२ पासून अनुमाने १० सहस्र चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर केले आहेत !

अमेरिका भारताला ‘नाटो’मध्ये सहभागी करण्याच्या प्रयत्नात ! – रशियाचा दावा

अमेरिका आणि नाटो यांनी तणाव वाढवल्यामुळे रशियाने चीनसमवेत सैन्य सहयोग अधिक जलद गतीने वाढवला आहे, असेही लावरोव्ह यांनी सांगितले.

देशात कोरोना संपण्याच्या उंबरठ्यावर !

एप्रिल २०२२ नंतर २ डिसेंबर या दिवशी प्रथमच देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या अगदी नगण्य नोंदवली गेली आहे. देशात २ डिसेंबरला कोरोनाचे केवळ २७५ रुग्ण आढळून आले आहेत.