कर्नाटकातील दत्तपीठ मार्गावर खिळे फेकणार्‍या दोघा धर्मांधांना अटक !

दत्तपीठावर धर्मांधांनी अतिक्रमण केले आहेच; मात्र आता हिंदूंनी तेथे जाऊ नये, यासाठी धर्मांध कशा प्रकारची कुकृत्ये करत आहेत, हे यातून लक्षात येते !

कर्नाटकात शाळकरी मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्याध्यापकाला विद्यार्थिनींकडून चोप !

असे वासनांध मुख्याध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक ! अशांना बडतर्फ करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

ज्यांनी आश्रय, रोजगार आणि अन्न दिले, त्यांच्यावरच उलटले !

यातून भारताने धडा घेणे आवश्यक आहे. फाळणीच्या वेळी धर्माच्या आधारे लोकसंख्येची अदलाबदल न झाल्यामुळेच आज पाकमधील हिंदूंचा वंशसंहार होत आहे, तर भारतात हिंदूंनी सर्वधर्मसमभावामुळे पोसले ते धर्मांध हिंदूंचा विनाश करण्यासाठी टपले आहेत !

तुम्ही राज्यातील ३८ सहस्र मंदिरे कह्यात का घेतली ?

अशी नोटीस आता देशातील प्रत्येक राज्याच्या सरकारला पाठवण्याची आवश्यकता आहे !

 भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदु निर्वासितांना १० वर्षांनी वीजपुरवठा

केवळ पाकमधीलच नव्हे, तर अन्य इस्लामी देशांतील पीडित हिंदु भारताकडे आशेने पहातात; मात्र भारतात आल्यावर त्यांना अशा प्रकारे असह्य अवस्थेत जगावे लागत असेल, तर त्यांनी भारतात येऊन काय उपयोग ?

(म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्रवादी देश बनवण्याचा धोका !’  

जगात ५७ इस्लामी राष्ट्र आणि १०० हून अधिक ख्रिस्ती राष्ट्रे आहेत; मात्र १०० कोटींहून अधिक लोकसंख्या असणार्‍या हिंदूंचे एकही हिंदु राष्ट्र नाही. जर त्यांनी त्यांचे राष्ट्र स्थापन केले, तर लेविन यांसारख्या अन्य धर्मियांच्या पोटात का दुखत आहे ?

देहलीतील मदरशाच्या मौलवीकडून १२ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार

हिंदूंच्या संतांवर खोटे आरोप करून त्यांची अपकीर्ती करणारी प्रसारमाध्यमे अशा प्रकरणांत मात्र मूग गिळून गप्प बसतात !

व्यावसायिकतेच्या हव्यासापोटी सध्याची भरकटलेली पत्रकारिता !

‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून वार्तांकनाची सेवा करतांना पत्रकारितेविषयी आलेले काही कटू अनुभव येथे देत आहे. ‘सध्याच्या पत्रकारितेतून समाजाला कसे भरकटवले जाते’, हे यातून वाचकांच्या लक्षात येईल.

बलुचिस्तानमध्ये सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात १ जण ठार

शाहबाज शरीफ यांनी नुकतेच चमनमधील नागरिकांवर अफगाण सीमा दलाच्या सैनिकांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचा निषेध केला होता. त्यानंतर ४ दिवसांनी गोळीबाराची ही घटना पुन्हा घडली आहे.

माझ्या मृत्यूनंतर कुराण वाचू नका, तर उत्सव साजरा करा ! – तरुणाची अंतिम इच्छा

तेहरानच्या न्यायालयाने मजीदरोजा याला फाशीची शिक्षा सुनावली होती. हिजाबविरोधी आंदोनाच्या वेळी दोघा पोलीस अधिकार्‍यांना ठार मारण्याचा त्याच्यावर आरोप होता.