गुजरात विधानसभा निवडणुकीत ‘एम्.आय.एम्.’च्या सर्व १३ उमेदवारांची अनमात रक्कम जप्त !

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील दारूण पराभवाविषयी म्हणाले आमच्या पक्षाच्या १३ उमेदवारांना मिळून १ लाख मते मिळाली आहेत, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

चिंचवड (पुणे) येथे आजपासून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव !

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव १० ते १४ डिसेंबर या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थ यांनी वतीने धार्मिक कार्यक्रम, सुगम संगीत, जुगलबंदी, व्याख्यान, ..

‘युपीआय’वरील आर्थिक व्यवहाराच्या मर्यादा निश्‍चित

‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एखादी व्यक्ती आता ‘युपीआय’द्वारे प्रतिदिन केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकणार आहे.

कसायांशी संगनमत करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या हडपसर (पुणे) येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी ! – गोरक्षकांचे पुणे पोलिसांना निवेदन

सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली.

पाकिस्तानकडे भाजीपाला खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत !

‘भाजीपालाही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाईल’, अशी चिंता ‘फेडरेशन ऑफ पाकिस्तान चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’चे कार्यवाहक अध्यक्ष सुलेमान चावला यांनी व्यक्त केली आहे.

‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवम् पारमार्थिक सेवा ट्रस्ट’ यांच्या वतीने आयोजित औदुंबर भंडारा भावपूर्ण वातावरणात पार पडला !

प.पू. भक्तराज महाराज रचित भजने म्हणण्यात आली. कृष्णा नदीच्या काठावर पादुकांना स्नान घालण्यात आले. दुपारी भंडारा करण्यात आला. या प्रसंगी डॉ. (सौ.) कुंदा आठवले या उपस्थित होत्या.

नक्षलवादी चळवळीचे समर्थक कोबाड गांधी यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला राज्यशासनाचा अनुवादाचा पुरस्कार !

सातत्याने नक्षलवादी आणि माओवादी यांच्याकडून जनता, पोलीस अन् सैनिक यांच्या हत्या, होत असतांना नक्षलवाद्यांचे समर्थक कोबाड गांधी यांना पुरस्कार देणे हे लज्जास्पद आहे.

‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा बनवण्यासाठी अन्य राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘लव्ह जिहाद’ कायदा संमत झाल्यानंतर महाराष्ट्रातील ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे रोखण्यास आणि त्यावर प्रतिबंध घालण्यास साहाय्य होईल’,असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे.

तरुणीची छेड काढणारे आणि दरोडा घालणारे यांना ठार मारले जाईल ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

एखाद्या चौकात तरुणीची छेड काढली किंवा एखाद्या गुन्हेगाराने दरोडा घालण्याचा प्रयत्न केला, तर सीसीटीव्हीत तो दिसून येईल आणि पुढच्याच चौकात त्याला ठार मारले जाईल.

सोलापूर, अक्कलकोट भागांतील नागरिकांना कुणी भडकावत आहे का ? याची पडताळणी झाली पाहिजे ! – शंभूराज देसाई, पालकमंत्री

महाराष्ट्रात सीमाप्रश्नी वातावरण वेगळे वळण घेऊ लागले आहे. केंद्र सरकारने दोन्ही राज्यांची बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढावा, ही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे.