आनंदी जीवनासाठी व्यक्तीमत्त्वातील दोष शोधून दूर करणे आवश्यक ! – कु. कृतिका खत्री, सनातन संस्था

आज आपल्या जीवनात तणावाची विविध कारणे आहेत. तणावमुक्त रहाण्यासाठी प्रतिदिन काही वेळ आत्मनिरीक्षण केले पाहिजे. आपल्या स्वत:च्या कृतींचे निरीक्षण करून आम्ही कुठे कुठे अयोग्य कृती किंवा चुकीचे आचरण केले, याचे निरीक्षण केले पाहिजे.

भारत जगातील तिसरी मोठी विमान वाहतूक बाजारपेठ ! – पंतप्रधान मोदी

गोव्यात दोन्ही विमानतळे चालू रहाणार ! – ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय विमानोड्डाण मंत्री

आयुर्वेद आणि निसर्गाेपचार यांना प्रोत्साहन दिल्यास गोव्यातील पर्यटनामध्ये वाढ होईल ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गोव्यात स्वतंत्र आयुष खाते चालू करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

 महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण पुन्हा उघडण्याची शक्यता !

महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणातील आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने दोषमुक्त केल्याच्या निर्णयाला विरोधात उच्च न्यायालयात आव्हान देण्याविषयी राज्यशासनाने केंद्रीय कायदेतज्ञांचे मत मागवले आहे.

(म्हणे) ‘चिक्कमगळुरू येथील दत्तपिठात नियुक्त करण्यात आलेल्या २ हिंदु पुजार्‍यांना माघारी बोलवा !’

दत्तपीठ हे हिंदूंचे स्थान आहे आणि ते बळकावण्याचा प्रयत्न मुसलमान सातत्याने करत आहेत. आता राज्यातील भाजप सरकारने ते अधिकृतपणे हिंदूंच्या नियंत्रणात येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वाला रशियाचा पुन्हा पाठिंबा !

जागतिक स्तरावर भारत आणि ब्राझिल यांची भूमिका महत्त्वाची असून, त्यांचा स्थायी सदस्य म्हणून परिषदेत समावेश करण्याविषयी विचार व्हायला हवा. 

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करा !

‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून सहस्रो हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे भयंकर शोषण करणे, धर्मांतर आणि हत्यासत्र चालू आहेत. ‘श्रद्धा वालकर’सारख्या आणखी किती युवतींची हत्या झाल्यावर पोलीस प्रशासन कायदा करणार आहे ?

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये संघर्ष : ३० सैनिक घायाळ

या संघर्षात चीनचे सैनिकही घायाळ झाल्याचे वृत्त आहे; मात्र या वृत्ताला केंद्रशासनाने अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे ८० लोकांनी इस्लाम सोडून हिंदु धर्मात केला पुनर्प्रवेश !

सध्या आझम खान कारागृहात आहेत; मात्र उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाची सत्ता असतांना धर्मांध नेते आणि गुंड यांनी हिंदूंवर कशा प्रकारे अत्याचार केले, याचे हे उदाहरण होय !