सानपाडा (नवी मुंबई) येथे रेल्वे प्रवासी भजन मंडळांची भजन स्पर्धा पार पडल्या !

नवविधी भक्ती सेवा समितीच्या वतीने सानपाडा येथील गायत्री चेतना केंद्र येथे रेल्वे प्रवासी भजन मंडळाच्या भजन स्पर्धांचा कार्यक्रम पार पडला. नवविधी भक्ती सेवा समितीच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त श्री सत्यनारायण पूजा, दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

सम्मेद शिखरजी तीर्थ वाचवण्यासाठी सकल जैन समाजाच्या वतीने विविध ठिकाणी निषेध मोर्चा !

झारखंड सरकारने अध्यादेशाद्वारे सम्मेद शिखरजी क्षेत्रास पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. त्याचा जैन समाजाने भारतभर मूक मोर्च्याद्वारे निषेध व्यक्त करत सरकारच्या निर्णयावर अप्रसन्नता व्यक्त केली.

केंद्र सरकार ‘भारत जोडो’ यात्रेला लक्ष्य करत असल्याचा काँग्रेसचा फुकाचा आरोप !

‘कुंभमेळ्यामुळे कोरोनासाचा संसर्ग वाढला’, अशी टीका करत त्या वेळी हा उत्सव बंद करण्याची मागणी निधर्मीवाद्यांनी केली होती. आता कोरोनाचा धोका पुन्हा उद्भवला असता, ‘भारत जोडो यात्रा’ बंद करण्याची मागणी निधर्मीवादी का करत नाहीत ?

२ लाख रुपयांची लाच घेतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकार्‍याला पकडले !

येथे साखर कारखान्याचे डिस्टलरी युनिटचे कन्सेंट टू ऑपरेट लायसन्स नूतनीकरण करण्यास साहाय्य केल्याविषयीचा मोबदला, तसेच कारखान्याकडून हवा आणि पाणी प्रदूषण होत असल्याने लोकांनी केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच घेतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे…

दुचाकीवरील ‘बजरंग बली’ शब्द न काढल्यास ठार मारू !

राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे हिंदूंवरील अत्याचारांविषयी याहून वेगळी स्थिती काय असणार ? काँग्रेसची राजवट म्हणजे पाकिस्तानी राजवट !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्चा !

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतराचे वाढते प्रकार देशविघातक आहेत. त्यामुळे शासनाने ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर विरोधात कायदा करावा, या मागणीसाठी समस्त हिंदु समाजाच्या वतीने इचलकरंजी येथे २५ डिसेंबरला हिंदु जनआक्रोश मोर्च्याचे आयोजन केले आहे.

विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !

कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले.

महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शनास जिज्ञासूंच्या भेटी !

भोसरी (पुणे) येथील ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषदे’च्या द्वितीय दिवशी महोत्सवाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रदर्शनास जिज्ञासूंनी भेटी दिल्या. प्रदर्शनस्थळी विविध संस्थांची गोआधारित उत्पादने, पंचगव्य साबण, उदबत्ती, धूप, तसेच यंत्रे ठेवण्यात आली आहेत.

वृंदावन (मथुरा) येथील बांके बिहारी मंदिर पुनर्विकास योजना लागू करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाची संमती

उच्च न्यायालयाने उत्तरप्रदेशातील भाजप सरकारला मथुरेतील वृंदावन येथील बांके बिहारी मंदिर आणि त्याच्या आजूबाजूच्या भूमीवरील प्राचीन मंदिरांचे संरक्षण करत त्याची प्रस्तावित मंदिर क्षेत्र पुनर्विकास योजना लागू करण्याचा आदेश दिला.

वेदांनुसार आचरण केल्यानेच धर्माचे रक्षण होणार आहे !

गोमाता आणि ब्राह्मण यांचे रक्षण होणे महत्त्वाचे आहे. भगवान विष्णूचे जे विविध अवतार झाले, त्या अवतारांमध्येही गोमातेचे महत्त्व सांगितले आहे. भगवान श्रीकृष्ण अवतारात त्याने स्वत: गोपालन करून समाजासमोर आदर्श समोर ठेवला आहे.