शिवसेनेने प्रजासत्ताकदिनापर्यंत औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामकरण करावे ! – सुहास दाशरथे, जिल्हाध्यक्ष, मनसे

केवळ औरंगाबादच नव्हे, तर उस्मानाबाद, इस्लामपूर यांची नावे पालटून ती संभाजीनगर, धाराशिव, ईश्वरपूर अशी करण्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने लढा द्यावा !

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना मानवाधिकार आयोगाकडून नोटीस

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना नोटीस

जालना येथील हुतात्मा सैनिक गणेश गावंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कर्तव्य बजावत असतांना सैनिक गणेश संतोषराव गावंडे (वय ३८ वर्षे) यांचे निधन झाले.

मनसेचे पदाधिकारी लाच स्वीकारतांना पोलिसांच्या कह्यात !

तक्रार मागे घेण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे रिजनल ऑफिसच्या वतीने मनसे अधिकारी कैलास याने २० लाख रुपयांची मागणी केली.

अनधिकृत बंदूक बाळगणार्‍या तिघांना अटक

अनधिकृत बंदूक उपलब्ध करून देणार्‍यांचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी !

गरीब व्यक्तीलाही अर्पण देता यावे, यासाठी श्रीराममंदिरासाठी समाजातून वर्गणी गोळा केली जात आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

‘सर्वधर्मसमभाव’ याचा अर्थ ‘धर्माला न मानणारे’ असा होत नाही. प्रभु श्रीराम धर्म, संस्कृती आणि अस्मिता यांचे प्रतीक आहे.

मिरज शहरप्रमुख विशालसिंग राजपूत यांनी केली ५ सहस्र शिवसेना सदस्य नोंदणी !

शिवसेना मिरज शहरप्रमुख श्री. विशालसिंग राजपूत यांनी मिरज शहरात शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवले. यात ५ सहस्र सभासदांची नोंदणी करण्यात आली.

‘मेट्रो ३’च्या कारशेडसाठी अन्य पर्याय उपलब्ध होतो का ? हे पहात आहोत ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री

रत्नागिरी जिल्हा ‘ॲग्रिकल्चर झोन’ म्हणून घोषित करण्यात आला आहे याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना विचारले

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली होणारे अपप्रकार थांबवा ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नववर्षारंभाच्या नावाखाली ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आदी सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार थांबवावेत, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले.

गेली ७२ वर्षे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणारे गाव ‘बेल्लद बागेवाडी’

बिनविरोध निवडणुकीमुळे गावाच्या विकासाला गती मिळणार आहे.