
भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील सीधी जिल्ह्यात सतना येथे जाणारी एक बस कालव्यामध्ये कोसळून त्यातील ३८ जणांचा मृत्यू झाला. या बसमध्ये ५४ प्रवासी होते.
सीधी में आज नहर में बस गिरने से बहुत दुखद दुर्घटना हुई है। सात लोग तो सुरक्षित निकल गए थे।
सुबह से ही राहत और बचाव के कार्य प्रारंभ कर दिये गये थे। कलेक्टर, एसपी, कमिश्नर, आईजी सहित एसडीआरएफ की टीम आवश्यक संसाधनों के साथ वहां तत्काल पहुंच गई थी। pic.twitter.com/MTTCOkyWix
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) February 16, 2021
यातील ७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर उर्वरितांचा शोध घेतला जात आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य देण्याचे घोषित केले आहे.
‘स्मार्ट मीटर’मुळे वीजग्राहकांना ९ महिन्यांत १ कोटी ७० लाख रुपये सवलत
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !