महिला आणि बालके यांची अनैतिक मानवी वाहतूक रोखण्यासाठी राज्यात आणखी २४ प्रतिबंधक कक्ष स्थापन करण्याचा शासनाचा निर्णय

महिला आणि बालक यांच्यावरील अत्याचारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून लैंगिक अत्याचार करणार्‍या २ युवांवर गुन्हा नोंद

अल्पवयीन मुलांना भ्रमणभाषवर अश्‍लील ध्वनिचित्रफीत दाखवून त्यांच्यावर अत्याचार केल्याची तक्रार फलटण पोलिसात नोंदवण्यात आली.

अ‍ॅलेक्झांडर, मोगल, ब्रिटीश, सोनिया काँग्रेस हे त्यांच्या सामर्थ्यामुळे नाही, तर हिंदू संघटित नसल्याने यशस्वी झाले ! – भाजपचे सरचिटणीस सी.टी. रवि

आक्रमक शक्तींपासून आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्रित होण्याची वेळ आली आहे, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी केले.

 ब्रिटनमध्ये वर्ष २००५ मध्ये १३ वर्षीय मुलीवर इमामाकडून मशिदीमध्ये बलात्कार

इमामाने १३ वर्षांच्या विद्यार्थिनीला पुस्तक देण्याच्या बहाण्याने शौचालयात नेले आणि कुकर्म केले

कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी.एम्. कर्णन यांना अटक

सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांचे काही न्यायाधीश महिला अधिवक्त्यांचा अन् न्यायालयातील महिला कर्मचार्‍यांचा लैंगिक छळ करतात, असा आरोप केल्याच्या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सी.एम्. कर्णन यांना येथील पोलिसांनी अटक केली.

अल्पवयीन हिंदु युवतीची छेड काढल्याच्या प्रकरणी धर्मांधावर गुन्हा नोंद  !

येथील १७ वर्षीय हिंदु युवतीची छेड काढल्याप्रकरणी जय उपाख्य अलीयास याच्यावर इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चर्चच्या पाद्रयाने वाग्दत्त वधूचे लैंगिक शोषण करून विवाहास नकार दिला

एरव्ही हिंदु साधू-संतांच्या विरोधात कुणी केवळ आरोपही केला, तरी हिंदु संतांची निंदानालस्ती करणारी प्रथितयश प्रसारमाध्यमे आता मात्र मूग गिळून गप्प आहेत !

योगी आदित्यनाथ निवासाला असलेल्या हॉटेलच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोषणाबाजी

आंदोलकांनी काळे झेंडे फडकवून योगी आदित्यनाथ यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

अंबरनाथ नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद

अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आंबेडकरनगर परिसरातील एका महिलेने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.

शरणार्थी आणि भारताचे दायित्व

बाहेरून देशात येणारा कोणताही हिंदु हा घुसखोर नसून तो शरणार्थी आहे आणि त्याला सन्मानाचे जीवन अन् अधिकार मिळायलाच हवेत, हे लक्षात ठेवून भारताने शरणार्थींच्या संदर्भात आपले नैतिक दायित्व पार पाडावे, ही अपेक्षा !