गेल्या ५ मासांत नाशिक येथून ९५६ मुली आणि महिला बेपत्ता !
‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करू पहाणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? या विषयाकडे आताच गांभीर्याने पहायला हवे, अन्यथा ‘द महाराष्ट्र स्टोरी’ काढायला वेळ लागणार नाही !
‘द केरल स्टोरी’ चित्रपटाला विरोध करू पहाणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? या विषयाकडे आताच गांभीर्याने पहायला हवे, अन्यथा ‘द महाराष्ट्र स्टोरी’ काढायला वेळ लागणार नाही !
हिंदु मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना रोखण्यासाठी हिंदु संघटना आणि राजकीय पक्ष यांनी पुढाकार घ्यावा !
भारतात लव्ह जिहादची प्रकरणे राजरोस घडत असतांनाही त्या विरोधात देशव्यापी कायदा न केला जाणे हे अनाकलनीय !
लव्ह जिहादवर आधारित ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाला विरोध करू पहाणार्यांनी या घटनेविषयीही बोलावे !
देशभर मुली आणि महिला यांचे बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण पहाता, हे आता ‘राष्ट्रीय संकट’ घोषित करून ते रोखण्यासाठी केंद्र अन् राज्य सरकारे यांनी युद्धपातळीवर पावले उचलणे आवश्यक आहे !
यातून समाजाची नैतिकता किती खालावली आहे, तसेच गुन्हा करण्याची गुन्हेगारांना कुठलीच भीती वाटत नाही, हे लक्षात येते. अशा राज्यात मुली-महिला कधीतरी सुरक्षित राहू शकतील का ?
लव्ह जिहाद’चे वास्तव मांडणारा ‘द केरल स्टोरी’ चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा, तसेच हा चित्रपट जिथे जिथे प्रदर्शित झाला आहे, तिथे तिथे चित्रपटगृहांना संरक्षण मिळावे, अशा मागणीचे निवेदन भाजप सांस्कृतिक आघाडीच्या वतीने मिरज तहसीलदार यांना देण्यात आले.
येथील सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात ‘आयुर्वेद उपचार केंद्रा’च्या नावाने चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धाड टाकली आहे.
मध्यप्रदेश शासनाने हा चित्रपट करमुक्त केला आहे. त्यामुळे गोवा शासनाने गोव्यातही हा चित्रपट करमुक्त करावा आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लव्ह जिहादची भीषणता प्रत्येक हिंदु युवतीपर्यंत पोचण्यासाठी शासनाने हातभार लावावा.
केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाविषयी विधान