पणजीत भरवस्तीत वेश्याव्यवसायासाठी थांबलेली महिला, ही अतिशय गंभीर गोष्ट ! – महिला विभाग, गोवा सुरक्षा मंच

पणजीत भरवस्तीत वेश्याव्यवसायासाठी महिला ग्राहकाची वाट पहात उभी  रहाणे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे, असे प्रतिपादन गोवा सुरक्षा मंचच्या महिला विभागाने केले आहे.

मुलीला पळवून नेल्याच्या प्रकरणी युवकांवर गुन्हा नोंद

मुलींना पळवून नेल्याच्या २ प्रकरणांत कुडाळ तालुक्यातील एक आणि शेर्ले, सावंतवाडी येथील एक, अशा २ युवकांना पोलिसांनी कह्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणीची मुसलमान तरुणाकडून हिंदु असल्याचे सांगून फसवणूक

तरुणीचे लैंगिक शोषण करत गर्भवती केल्यानंतर मारहाणीमुळे गर्भपात ! सातत्याने अशा घटना देशात घडत असतांना एकही मुसलमान नेता, मौलवी, मुसलमान संघटना पुढे येऊन संबंधितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

होमिओपॅथी महिला डॉक्टरला पतीकडून इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजोरी

केंद्र सरकारने अशा घटनांच्या विरोधात संपूर्ण देशासाठी कायदा करणे आवश्यक !

मुसलमान पतीकडून हिंदु पत्नीला उर्दू आणि अरबी शिकण्यासाठी दबाव अन् मारहाण

येथे हिंदु तरुणी ज्योती दहियाने महंमद इर्शाद खान याच्याशी विवाह केला होता. आता महंमद इर्शाद तिच्यावर उर्दू आणि अरबी भाषा शिकण्यासाठी दबाव टाकत असून त्यासाठी तिला मारहाण करत आहे.

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या

आत्महत्येच्या ८ घंट्यांपूर्वी सकाळी ५.४५ वाजता डॉ. शीतल यांनी ‘युद्ध आणि शांतता’ नावाचे स्वत: काढलेले चित्र ‘ट्विटर’वर ‘पोस्ट’ केले आहे.

दिवंगत संगीतकार वाजिद खान यांच्या कुटुंबाकडून धर्मांतरासाठी छळ ! – वाजिद खान यांच्या पारशी पत्नीचा आरोप

स्वतःला निधर्मीवादी म्हणवून घेणारी हिंदी चित्रपटसृष्टी आता एका धर्मांध कुटुंबाच्या छळाने पीडित अल्पसंख्यांक पारशी महिलेच्या मागे उभी रहाणार का कि त्यांचा ढोंगी निधर्मीवाद दाखवून देणार ?

आता निधर्मीवादी गप्प का ?

साजिद आणि वाजिद या संगीतकार बंधूंपैकी दिवंगत वाजिद खान यांची पारशी पत्नी कमलरुख खान यांनी त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला होता, अशी माहिती देत ‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्याचे समर्थन केले आहे.

देशभरात वाढलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची प्रकरणे, हा गंभीर प्रश्‍न !

वर्ष २०१५ पासून महाराष्ट्रातून २६ सहस्रांहून अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. यांपैकी महिला आणि मुली हरवल्याचे प्रमाण २१ सहस्रांहून अधिक आहे. यात गत ४ ते ६ वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

झारखंड येथे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !